बहुसंख्याकांनी विविध माध्यमांचा वापर करून अल्पसंख्य समुदायाला लक्ष्य करण्याचा, हा प्रकार नवा नाही, तर ‘रवांडा रेडिओ’ नावाने अलीकडच्या इतिहासात प्रसिद्ध आहे

आफ्रिका खंडातील बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या रवांडा या देशामध्ये ८५ टक्के हुतू, १४ टक्के तुत्सी आणि १ टक्का त्वा जमातीचे लोक राहतात. हुतू जमातीचे प्रशासनावर वर्चस्व होते आणि त्यातून तुत्सी जमातीवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून १९९० ते १९९४ या काळामध्ये गृहयुद्ध सुरू होते. रवांडाचे सरकारचे प्रतिनिधित्व करणारे रवांडन सशस्त्र दल आणि बंडखोर रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट यांच्यामध्ये गृहयुद्ध लढले गेले...

पर्यावरणाचा नाश होऊ द्यायचा नसेल तर सर्व उपाय केले पाहिजेत- जबाबदार निसर्गस्नेही उपभोग, उपभोगात घट, रिसायकल, टेक्नो फिक्सेस, ग्रीन शेती, लोकसंख्या नियंत्रण, ग्रीन रिन्यूएबल ऊर्जेचा वापर इत्यादी इत्यादी

पर्यावरण स्नेही लोक आपल्या गरजा कमी करून साधे राहत आहेत. ते रिसायकल करतात. एका लिटरमध्ये जास्त किलोमीटर चालणारी कार किंवा दुचाकी वापरतात. सायकल चालवतात. बस किंवा ट्रेन वापरतात पाश्चात्य देशात मुले नको म्हणत आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे राजकीय अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि निसर्ग (पर्यावरण) हे अविभाज्य त्रिकुट आहे. ते समजले नाही, तर या वैयक्तिक कृती या कल्पनारम्यवादीच राहतात. त्यांनी लक्षणीय फरक पडणार नाहीये...

जे कोणी वॉडरोब कपड्यांनी ओसांडून जात असूनदेखील, ‘घालायला कपडे नाहीत’ असे म्हणत असतील, त्यांनी या डॉक्युमेंट्री नक्कीच बघायला हव्यात...

हाव सुटलेल्या जगाच्या भेसूर चेहऱ्याची निदान या निमित्ताने तोंडओळख तरी होऊन जाईल. लेदर टॅनिंग प्रक्रिया ही फॅशन सप्लाय चेनमधील सर्वांत विषारी घटक आहे. कामगारांना कामावर हानिकारक रसायनांचा सामना करावा लागतो, तर निर्माण होणारा कचरा नैसर्गिक जलस्रोतांना प्रदूषित करतो ज्यामुळे आजूबाजूच्या भागात रोगराई वाढते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, लेदर टॅनरी कामगारांना कर्करोगाचा धोका २० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान असतो...

नव्या शतकाची आव्हाने : चांगुलपणा आणि वाईट यातील संघर्षात आपली बाजू निवडून विनाशाच्या कडेलोटावर पोचलेल्या जगाला आपण पूर्ण ताकदीनिशी वाचवू शकतो

उद्याचा समाज कसा असेल याचे अंदाज करण्यात काही अर्थ नाही. संपत्तीच्या कल्पनेपलीकडील केंद्रीकरणामुळे निर्धन होत असलेल्या जनसमूहांना जागृत करणे, हे नव्या शतकातील आव्हान असेल. आजच्या शोषित जनतेला समता आणि बंधुत्वाच्या विचारांनी पुन्हा प्रशिक्षित करावे लागेल, अन्यथा शोषणाची नवी केंद्रे तयार होतील. नव्या शतकातील समाज कसा असेल, हे या आव्हानांना आपण किती प्रामाणिकपणे स्वीकारतोय यावरून ठरेल...

कॉर्नेल वेस्ट : ‘‘आंतरराष्ट्रीयत्व’ हा आरंभ बिंदू आहे. त्यामुळे आपली ऐतिहासिक, संरचनात्मक आणि मनोविश्लेषणात्मक समज वाढीला लागते. जगभरात कोणत्या शक्तींचं प्राबल्य आहे, हे कळून येतं.”

आजघडीला ‘राष्ट्रवाद’ हा विचार रुजवला जातोय. तो आपल्या घरापर्यंत पोचला आहे. आपल्या विचारात रुजलाय. या राष्ट्रवादाने हिंसाचाराला जन्म दिलाय आणि त्याने सरकारच्या यंत्रणेवर मक्तेदारी मिळवलीय. त्याचा आपल्या रोजच्या जीवनातही प्रवेश झालाय. राष्ट्रवाद हा माझ्यासाठी एक अडथळा आहे. त्यामुळे एक देश दुसऱ्या देशाशी जोडला गेलेला असतो वा एका साम्राज्याची नाळ दुसऱ्या साम्राज्याशी जोडलेली असते, हे आपल्याला समजून येत नाही...

जागतिक भूक निर्देशांकात जगातील ११६ देशांत भारत १०१व्या क्रमांकावर आहे. भारताचा समावेश गंभीर स्थिती असणाऱ्या देशांमध्ये होतो...

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने भारत सरकारतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. असेच आयोजन ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हाही करण्यात आले होते. त्या वेळी एम.एस. स्वामीनाथन यांनी एक धोक्याचा इशारा दिला होता- “५० वर्षांत आपण खूप मजल मारली, याचा सार्थ अभिमान आपण जरूर बाळगू या. परंतु, भविष्यकाळ सुखाचा असणार नाही. सध्या चाललेली शेतीची अनास्था पाहता २०२०मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचे पेकाट मोडू शकते.”...

शंका घेणे, समीक्षा करणे आणि ‘जागे राहणे’ अटळ ठरते. आम आदमीच्या कॉमन सेन्सला व अन्य टीकेला स्थान असावे, ते जमेत घेतले जावे. करोना व रेमडेसिवीर हे केवळ निमित्त...

प्रत्यक्ष फिल्डमध्ये डॉक्टर- सेवक- सैनिक- सेनापती- कार्यकर्ते- राजकारणी- धुरीण- सामाजिक कार्यकर्ते हे सारे महत्त्वाचे असतात. त्यांच्या योग्य कार्याविषयी पूर्ण आदर हवाच. पण एकतर केवळ वैद्यकीय सेवा म्हणजे आपापत: ‘आरोग्य’नव्हे, युद्ध म्हणजे आपापत: संरक्षण वा शांतता नव्हे, समाजकार्य म्हणजे आपापत: समाज परिवर्तन नव्हे आणि राजकारण म्हणजे आपापत: लोकशाही नव्हे. त्या त्या प्रश्नाला सोडवत पण त्यापलीकडे जायला हवे...