• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

बाबरी : पंधरावे शतक ते एकविसावे शतक

६ डिसेंबरला केवळ बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली नाही, तर बहुसांस्कृतिक जीवनपद्धतीचेही ते उद्ध्वस्तीकरण होते! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या भारतीय मातृभूमीचे अविभाज्य अंग असणाऱ्या इथल्या ‘एथनिक’ मुसलमानांवर परकीय आणि हिंदू धर्माचे शत्रू म्हणून शिक्का मारणारा तो दिवस होता. बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणाची घटना घडण्याआधीचा भारत आणि या घटनेनंतरचा हिंदुस्थान अशी एक उभी फट पाडली गेली...

  • संकलित
  • Wed , 06 December 2017
  • 1 Comments
  • 3 Like

बाबरी पतनाच्या पंचवीस वर्षात काय गमावलं?

बाबरीचा वाद काहींना सतत पेटत ठेवायचा आहे. पण माझ्या मते वादग्रस्त जागेवर देशातील प्रत्येक नागरिकास उपयोगी पडेल असं जागतिक दर्जाचं ग्रंथालय उभारलं जावं. त्यात विज्ञान, सामाजिक शास्त्र व राज्यशास्त्रावर अभ्यास व संशोधन केलं जावं. अत्यल्प खर्चात जागतिक दर्जाचं शिक्षण मिळेल अशी सोय तिथं करण्यात यावी. जेणेकरून देशातील प्रत्येक जाति-धर्माच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल...

  • कलीम अजीम
  • Wed , 06 December 2017
  • 1 Comments
  • 2 Like

भारतीय राष्ट्रवादाला सुरूंग

हिंदुत्ववाद्यांनी सामान्य जनतेमध्ये सामान्य भारतीय मुस्लिमांविरुद्ध विषारी प्रचार करून द्वेषाचा अग्नी पेटवून मशीद पाडली. हा फरक आहे. भूमिगत सशस्त्र अतिरेकी व परकी देशांच्या हुकुमाचे ताबेदार म्हणून भाजपा या विहिंपने मशीद पाडण्याचे कृत्य केले असते तर काश्मीर आणि अयोध्या एका पारड्यात तोलले गेले असते...

  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Wed , 06 December 2017
  • 2 Comments
  • 4 Like

बाबरीच्या विध्वंसाचे राजकारण

६ डिसेंबरला केवळ बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली नाही, तर बहुसांस्कृतिक जीवनपद्धतीचेही ते उद्ध्वस्तीकरण होते! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या भारतीय मातृभूमीचे अविभाज्य अंग असणाऱ्या इथल्या ‘एथनिक’ मुसलमानांवर परकीय आणि हिंदू धर्माचे शत्रू म्हणून शिक्का मारणारा तो दिवस होता. बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणाची घटना घडण्याआधीचा भारत आणि या घटनेनंतरचा हिंदुस्थान अशी एक उभी फट पाडली गेली ...

  • प्रा. फकरुद्दीन बेन्नूर
  • Wed , 06 December 2017
  • 1 Comments
  • 3 Like

‘जो राम के काम ना आये, वो बेकार जवानी है...’

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद तोडण्याच्या घटनेत बजरंग दलाचे कार्यकर्ते आघाडीवर होते. बाबरी विध्वंसाने देश हादरला, परंतु पी.व्ही नरसिंहराव यांचा या घटनेबाबतच दृष्टीकोन मात्र सारेच संदिग्ध ठेवणारा होता. चार दिवसांनंतर, १० डिसेंबर १९९२ रोजी, त्यांच्या सरकारने बजरंग दल, विहिंप आणि रा.स्व.संघावर बंदी घालणारा आदेश जारी केला. पण या संघटनांशी बोलणी करताना त्यांचा सूर मवाळ होता...

  • धीरेंद्र के. झा.
  • Wed , 06 December 2017
  • 0 Comments
  • 3 Like

एका माजी ‘कारसेवका’ची डायरी

६ डिसेंबर १९९२ या दिवशी मी कारसेवक म्हणून अयोध्येत होतो. मशीद पाडणाऱ्यांतही सहभागी झालो. पण नंतर भारतभर उसळलेल्या हिंदू –मुस्लीम दंगलींनी मला अस्वस्थ केलं. याच अस्वस्थतेतून वाचत, विचार करत पुढे कट्टर हिंदुत्ववादी ते एक मुक्त, धर्मातीत माणूस असा आंतरिक प्रवास केला. आतल्या अस्वस्थतेतूनच ‘एक होता कारसेवक’ हे छोटेखानी पुस्तकही लिहिलं. हे पुस्तक या पंचवीस वर्षांत अप्रस्तुत ठरायला हवं होतं, पण तसे होताना दिसत नाही...

  • अभिजित देशपांडे
  • Wed , 06 December 2017
  • 0 Comments
  • 4 Like

पंचवीस वर्षांची भळभळती जखम

पंचवीस वर्षाच्या या भळभळत्या जखमेपासून काय धडा घ्यायचा? इतिहास व धर्म यांचा योग्य अर्थ लावायचा की, आपल्याला सोयीचा अर्थ माजवायचा? योग्य अर्थ लावून एकोप्यानं राहायचं की एकमेकांशी भांडत बसायचं, दंगली खेळायच्या? साडेसातशे वर्षं भारतात हिंदू-मुस्लिम सहजीवन चालत आलंय. ते पहिल्यांदा १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात मोडून पडलं. ६ डिसेंबर १९९२ साली त्या सहजीवनाला दुसरा मोठा जबर तडा गेला...

  • राजा कांदळकर
  • Wed , 06 December 2017
  • 1 Comments
  • 2 Like

‘बाबरी’चा २५ वा स्मृतिदिन

२५ वर्षांनंतरची स्थिती काय आहे? त्यावेळी अडवाणींच्या रथयात्रेचे संपूर्ण नियोजन करण्यात आघाडीवर असलेले तरुण नेते आता देशाचे पंतप्रधान आहेत. काँग्रेसची अवस्था ‘गर्भगळित’ म्हणावी अशी आहे, अन्य राजकीय पक्ष आपापल्या ठिकाणी निस्तेज अवस्थेत आहेत. इतिहासाचे चक्र लक्षात घेतले तर असे दिसते की, मोठी ताकद घेऊन सत्तेवर आलेल्यांनी समतोल न साधता कुठेतरी झुकते माप दिले तर त्यांचीही घसरण वेगाने होत असते. ...

  • विनोद शिरसाठ
  • Wed , 06 December 2017
  • 1 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.