‘काँग्रेसमुक्त भारता’ला पडलेली तीन खिंडारं आणि मराठी वर्तमानपत्रं
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • १२ डिसेंबरच्या काही मराठी वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स
  • Tue , 01 January 2019
  • पडघम देशकारण काँग्रेसमुक्त भारत Congressmukta Bharat भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi

११ डिसेंबर रोजी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि तिन्ही राज्यांत भाजपचा पराभव होऊन काँग्रस सत्तेचा दावेदार बनली. पुढच्या आठवडाभरात या तिन्ही राज्यांत काँग्रेसनं सरकार स्थापन केलं. ही केवळ मागच्या महिन्यातलीच नव्हे तर मागच्या वर्षांतली भारतीय राजकारणाच्या संदर्भातली एक महत्त्वाची घडामोड. या निवडणूक निकालाच्या मराठी वर्तमानपत्रांनी १२ डिसेंबर रोजी कशा हेडलाईन्स दिल्या, त्याची ही झलक.

.............................................................................................................................................

दै. सामना

दै. नवाकाळ

दै. देशोन्नती

दै. तरुण भारत

दै. ऐक्य

दै. देशदूत

दै. देशदूत (आवृत्ती दुसरी)

दै. दिव्य मराठी

दै. एकमत

दै. गावकरी

दै. केसरी

दै. लोकमत

दै. लोकसत्ता

दै. महानगर

दै. सकाळ

दै. प्रभात

दै. महाराष्ट्र टाइम्स

दै. नवशक्ती

दै. पुण्यनगरी

दै. पुढारी

दै. प्रहार

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......