मोदी सरकारच्या काळातली काही मौलिक तारे‘तोड’, शानदार ‘मुक्ताफळं’ आणि प्रेमातिरेकानं ओथंबलेले ‘फतवे’!
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 31 December 2018
  • पडघम देशकारण भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

गेल्या वर्षा-दीड वर्षांत भारतात अनेक जागतिक दर्जाचे शोध लावले गेले. अनेक महत्त्वाच्या विषयांचे उत्खनन करण्यात आले. अनेक कळीच्या विषयांवर मौलिक विचारमंथन घडून आणण्यात आले. त्याचबरोबर ठोशाला ठोशानं उत्तर या भारतीय संस्कृतीच्या आचारधर्माला अनुसरून काही प्रेमातिरेकानं ओथंबलेले फतवेही काढले गेले. त्यातील काहींचा हा वानोळा.

.............................................................................................................................................

थेट विषयावर येण्याआधी थोडीशी पूर्वझलक

सरसंघचालकांचा प्रेमातिरेकानं ओथंबलेला फतवा क्र. १

सरसंघचालकांचा प्रेमातिरेकानं ओथंबलेला फतवा क्र. २

फतवा क्रमांक तीन

या वर्षातल्या या महान शोधाची दखल नोबेल पुरस्कार समितीनं घ्यायला हवी होती. करंटे लेकाचे, त्यांना काही हे सुचलं नाही!

या वर्षातला दुसरा महान शोध. याचीही त्या करंट्या नोबेल पुरस्कार समितीनं दखल घेतली नाही.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांची माौलिक तारे‘तोड’

फतवा क्रमांक चार

एका भाजपनेत्याची शानदार ‘मुक्ताफळं’

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची शानदार ‘मुक्ताफळं’

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा शोध. याचीही दुर्दैवानं आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली नाही.

हनुमान नेमका कोण होता, या विषयाचे नवे आद्य संशोधक

एकदा का साथ आली, की ती अशी येते!

भूमिका बदलली की, भाषेचा स्तरही बदलतो, तो असा!

एका भाजपनेत्यानं सत्याचा दाखवलेला भगभगीत आरसा

नाराज खडसेंचे खडेबोल

पालकमंत्री गिरीश बापट यांचं सत्यदर्शन

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......