• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

अनिकत जावरे : एकसुरी सांस्कृतिक राजकारणाच्या काळात सरांची उणीव आणि निकड सदोदित जाणवत राहणार

एखाद्या विद्वान व्यक्तीच्या सहवासात आल्यावर त्याच्या विस्तीर्ण ज्ञानकणांतील काही ज्ञानकण आपसूकपणे आपल्या मेंदूला चिकटतात. काही संस्कार साहजिक आपल्यावर होतात. आणि ते जर तसे होत नसतील तर मग आपण स्वत:ला करंटे म्हटले पाहिजे. इंग्रजीतील कोणतं उत्तम वाङ्मय - पुस्तकं वाचायला हवीत, हे तो विषय निघाला म्हणजे जावरे सर सहज सांगून जात.......

  • सुशील धसकटे
  • Mon , 13 June 2022
  • 0 Comments
  • 1 Like

अनिल अवचट : उपेक्षित विषयांना समाजमनाच्या पृष्ठस्तरावर आणणारा लेखक

‘माणूस’ हा अवचटांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. माणसांविषयी त्यांना कमालीची आस्थाही आहे. माणूसपणाच्या व माणुसकीच्या उत्कट ओढीतूनच ते माणसांविषयी पोटतिडिकीनं लिहितात. त्यामुळे त्यांचं लेखन जिवंत, प्रसंगी धगधगीत वाटतं. पण त्याला लालित्याची व बोलभाषेची जोड आहे; व्यापक दृष्टी व अभ्यास आहे; परखडपणा आहे; तटस्थवृत्तीनं केलेलं विश्‍लेषण व निरीक्षण आहे.......

  • सुशील धसकटे
  • Fri , 28 January 2022
  • 0 Comments
  • 1 Like

अरुण जाखडे : “प्रकाशन व्यवसाय क्रिकेटसारखा आहे. क्रिकेटमध्ये जसं शेवटच्या बॉलपर्यंत काहीही होऊ शकतं, तसंच. पण म्हणूनच त्यात थरारकता आहे, आनंद आहे...”

आम्ही छापलेली नव्या-जुन्या लेखकांची कन्टेन्टच्या दृष्टीने उत्तम असलेली अशी अनेक पुस्तकं आहेत की, जी चांगली चालायला हवी होती, पण चालली नाहीत. पुष्कळदा प्रकाशकाचं आर्थिक गणित कधी चुकतं, कधी जुळतं. उदा.- एका वर्षात २५ पुस्तकं छापली तर त्यातील चार-पाच पुस्तकं चालतात. कधी-कधी तर हे प्रमाण एक-दोन एवढंच असतं. मग देयकं लांबत जातात. यातून अनेक गैरसमज निर्माण होत जातात.......

  • सुशील धसकटे
  • Mon , 17 January 2022
  • 0 Comments
  • 1 Like

शेतकरी जगला, तर देश जगेल; शेतकरी संपला तर हा देशही संपेल...

गांधी आणि लोहियांवर ही कुठल्याही व्यक्तिगत संपत्तीसंचयात न अडकता हा देश आणि इथली माणसं सुखी, समृद्ध आणि समाधानी राहावीत, असं मानून व्यक्तिगत सुख-दु:खावर पाणी सोडून देशासाठी निर्मोही आयुष्य जगणारी दोन थोर माणसं! गांधी आणि लोहिया यांच्या आमच्याकडून अपेक्षा तरी अशा काय होत्या? तर चांगलं वागा, हिंसा करू नका, भ्रष्टाचार करू नका, भेदभाव करू नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका, प्रामाणिक राहा... इतकंच तर होतं.......

  • सुशील धसकटे
  • Fri , 05 November 2021
  • 1 Comments
  • 1 Like

दीनदुबळ्या-पीडित बहुजन समाजाला बरोबर घेऊन लढा उभारणारा आणि कोणत्याही संचयात न अडकणारा, असा कॉम्रेडसारखा माणूस आताच्या काळात तरी दुर्मीळच!

कॉम्रेड विलास सोनवणे कर्ते विचारवंत आहेत, चार भिंतींमध्ये बसून विचार पाडणाऱ्यांमधले ते नव्हेत. चळवळीच्या, आंदोलनाच्या निमित्तानं त्यांचा तरुणांशी, खेड्यापाड्यांशी, बहुजन समाजाशी, शासनव्यवस्थेशी नित्य संबंध असतो. प्रत्यक्षात ग्राऊंड रिअलिटी काय आहे, तिथं काय काय नि कसं कसं घडतं, काय केलं म्हणजे काय होईल याच्याशी ते चांगलेच परिचित आहेत. जी कोणी मांडत नाही व दाखवत नाही, ती स्पेस सोनवणे दाखवतात.......

  • सुशील धसकटे
  • Thu , 05 August 2021
  • 0 Comments
  • 2 Like

रा. ना. चव्हाण हे ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या ज्ञानपरंपरेतील ‘विचारनिष्ठा’ असलेलं महत्त्वाचं नाव!

रा.नां.च्या शब्दांचा आधार घेऊन ‘पक्षातीत राहून नि:पक्षपातीपणे विवेक करणारे विवेकवंत फारच दुर्मीळ असतात’ आणि ‘अभ्यास-मनन-चिंतनाद्वारे प्रश्नांचे चालू स्वरूप व पुढील परिणाम यांचे भविष्यकालीन स्वरूप विचारवंत व्यक्त करू शकतात’ हे पाहता रा. ना. चव्हाण यांच्यासारख्या नि:स्पृहपणे विचार मांडणी करणाऱ्या विचारकाच्या विचारांची आजच्या समाजातील दांभिक कोलाहलात किती आवश्यकता आहे, याची खात्रीच पटते.......

  • सुशील धसकटे
  • Fri , 07 August 2020
  • 1 Comments
  • 2 Like

नजूबाईंच्या लेखनाचा पाया मातृसत्ता-स्त्रीसत्ताक आहे. त्याला समतेचा आधार आहे.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आणि ग्रंथाली वाचक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'बलुतं’च्या चाळिशी'प्रीत्यर्थ 'आत्मकथन' या साहित्यप्रकारास 'बलुतं पुरस्कार' सुरू करण्यात येत असून या वर्षीचा पहिलावहिला पुरस्कार कॉ. नजूबाई गावीत यांच्या 'आदोर'ला घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण आज, २० सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईत 'बलुतं’ची चाळिशी' या एकदिवशीय संमेलनाच्या उदघाटन सत्रामध्ये करण्यात येत आहे.......

  • सुशील धसकटे
  • Thu , 20 September 2018
  • 0 Comments
  • 2 Like

तुम्हीही ‘कळत’ नकळत उजवी उजवीकडंच चालताय, रेव्हरंड कसबे सर!

कसबे सर, आपल्या कसबी खर्ड्यामुळे आपल्यासकट नेमाडेविरोधी बोंब ठोकणाऱ्या आणि स्वत:चं डोकं नीट न वापरणाऱ्या पिलावळीलाही सुसाट जोम चढलाय. ढवळणं ही चांगलीच गोष्ट. पण प्रत्यक्ष कुठेच नसून सर्वत्राला व्यापून राहिलेले नेमाडे हेच एकमेव अशी घुसळण लेखकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आणि पुढेही कैक वर्षे करू शकतात, करत राहतील. जळीस्थळीकाष्ठीपाषाणी नेमाडेच, अशी अनेकांची स्थिती झालीय.......

  • सुशील धसकटे
  • Sat , 21 July 2018
  • 0 Comments
  • 3 Like

एकेकाळी विद्यार्थी, तरुण कोणाही सोम्यागोम्याच्या मागे पळत असत. आता पोरं लर हुश्शार झालीत कसबे सर!

अभामसा संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी आपणही गुडघ्याला बाशिंग बांधोन आहात. म्हणे ‘मला ह्या निवडणुकी वगैरे आवडत नाहीत, बिनविरोध करणार असाल तर ठीक’ ही आपली मनीची मनीषा काय सांगते? राज्यशास्त्राचा हाडाचा प्राध्यापक-अभ्यासक-विचारवंत म्हणतो, की मला निवडणुका आवडत नाहीत. आपण इतुके ‘ब्रीदहीन आणि अनैतिक’ (ही विशेषणंही आपलीच.) कसे जाहलात सर?.......

  • सुशील धसकटे
  • Fri , 20 July 2018
  • 1 Comments
  • 2 Like

‘देशीवादा’च्या दुश्मनांविरुद्ध आम्हास फुले-जेधे-जवळकरांच्या शब्दांत लेखनी चालवावी लागते आहे!

प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘देशीवाद : समाज आणि साहित्य’ हे पुस्तक लिहून नेमाड्यांवर आणि त्यांच्या देशीवादावर प्रच्छन्न टीका-टिपणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देणारं ‘देशीवादाचे दुश्मन’ हे अशोक बाबर यांनी लिहिलेलं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला प्रकाशकानं ‘नाळ’ या नावानं लिहिलेल्या प्रकाशकीयाचा हा पहिला भाग.......

  • सुशील धसकटे
  • Thu , 19 July 2018
  • 2 Comments
  • 1 Like

गौतम बुद्ध ते शरद् पाटील या परंपरेच्या नीट वाचनातून येणार्‍या काळातील जगण्याची दिशा सापडेल

आज शांतता नांदावी म्हणून जगभरातील अनेक देशांतील बहुसंख्य नागरिक भारतातील गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी या दोन महापुरुषांची आठवण काढत असतात. या दोन महापुरुषांच्या विचारानं चालल्यास चिरकाल शांतता नांदू शकते, अशी खात्री या लोकांना पटलेली आहे. या देशाचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट असली तरी, दिव्याखाली अंधार या म्हणीची प्रचीती या संदर्भात येते, तेव्हा खंत वाटते.......

  • सुशील धसकटे
  • Thu , 24 May 2018
  • 0 Comments
  • 1 Like

‘बोरीभडकच्या चिकनमातीने वास्तवाचे भान आणले !’ – कल्पना दुधाळ

‘सिझर’च्या वेळी कविता नेमकी का असते, हे मला फार माहीत नव्हतं. परंतु ‘धग’च वेळी आपण कविता लिहितो, याची पुरेपूर जाणीव मला होती. टेंभुर्णीतल्या दगडाधोंड्यातल्या पायवाटांवरची चिकनमाती पुण्यातल्या रस्त्यांवर गळून पडली आणि पुन्हा बोरीभडकच्या चिकनमातीने चटके देत वास्तवाचे भान आणले. कवितेतला प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ याला काहीतरी अर्थ आहे.......

  • सुशील धसकटे
  • Fri , 12 January 2018
  • 2 Comments
  • 3 Like

डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!

‘माणूस’ हा अवचटांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. माणसांविषयी त्यांना कमालीची आस्थाही आहे. माणूसपणाच्या व माणुसकीच्या उत्कट ओढीतूनच ते माणसांविषयी पोटतिडिकीनं लिहितात. त्यामुळे त्यांचं लेखन जिवंत, प्रसंगी धगधगीत वाटतं. पण या धगधगीतपणामध्ये नुसत्याच ज्वाळा आहेत का? तर नाही, त्याला लालित्याची व बोलीभाषेची जोड आहे; व्यापक दृष्टी व अभ्यास आहे; परखडपणा आहे.......

  • सुशील धसकटे
  • Fri , 22 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

उदाहरणार्थ, नजूबाई गावित यांच्या विषयी वगैरे...

नजूबाई गावित या 'घरोट्या'तील लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या नाहीत. त्या पैठणी वा उच्च दर्जाची खादीची साडी नेसून लेखिका म्हणून मिरवणाऱ्या; मान-सन्मानावर डोळा ठेवून कोणी दुखवलं जाणार नाही असं 'सर्वमान्य' कोटीतलं लिहिण्याची काळजी घेणारी तथाकथित ‘करिअरिस्ट’ लेखिकाही नाहीत. की समाजावर 'उपकार' करायला निघालेल्या चळवळीतील स्वयंघोषित हौशी सामाजिक कार्यकर्त्याही नाहीत.......

  • सुशील धसकटे
  • Fri , 22 December 2017
  • 0 Comments
  • 1 Like

सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा (भाग २)

आम्हांला जातीचा वगैरे ‘पुरोगामी न्यूनगंड...गिल्ट’ अजिबात नाही. त्यामुळे आम्ही ना ‘ब्राह्मणी’ झालो, ना ‘दलित’...राहिलो ते कुणबी! म्हणूनच आम्हांला समाजात मिरवण्यासाठी सो कॉल्ड बेगडी, बूर्ज्वा भूमिकेची वगैरे मुळीच गरज नाही. भगवान गौतम बुद्धांनी ‘सत्याला सत्य म्हणून जाणा आणि असत्याला असत्य म्हणून जाणा’ असं म्हटलेलं आहे. या वचनाला धरून ‘जे आहे ते आहेच, नाही ते नाहीच’, अशी खाशी देशी भूमिका आहे. .......

  • सुशील धसकटे
  • Sat , 26 November 2016
  • 0 Comments
  • 2 Like

सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा (भाग १)

पुढल आठवड्यापासून नागपूरला विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने नागपुरात होणाऱ्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी मुंबईमध्ये सुरू झाली आहे. मुंबईतही महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात सामील होऊन मोर्चेकरांची बाजू समजून घेऊन लिहिलेला लेख..........

  • सुशील धसकटे
  • Fri , 25 November 2016
  • 1 Comments
  • 2 Like

...ते इतरांना काय शिकवणार?

नि:स्पृह मनाने व झोकून देऊन काम करणारा शिक्षक लाभला की, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. व्यापक अर्थानं पाहिलं तर पिढ्या घडवणारा महत्त्वाचा घटक म्हणून शिक्षकाचं समाजातील स्थान खूप मोलाचं आहे. पण आर्थिकसुबत्ता येऊनही शिक्षकांचा दर्जा इतका सुमार का व्हावा? आमच्यातील ज्ञानपिपासूवृत्ती लोप का पावत आहे? आर्थिक स्थैर्य मिळालं की माणूस हात-पाय हालवायचं कमी का करतो आहे? .......

  • सुशील धसकटे
  • Sat , 22 October 2016
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.