• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

संजीव साने : विचार आणि संवेदनशीलतेनं संपन्न अशी एक जीवनयात्रा

संजीव साने यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय रसरशीत आणि नदीसारखं खळाळतं होतं. ते अशा राजकीय कार्यकर्त्यांपैकी होते, ज्यांची उपस्थितीही आपल्या आसपास स्नेहाचा वर्षाव करत असे. त्यांच्या असण्याने कोणत्याही कार्यक्रमात ‘जान’ येत असे. ते एक सुंदर गायक होते आणि मैफिलींत ‘चैतन्य’ आणत असत. एखादी सभा, धरणं यशस्वी करण्याकरता ते जसे स्वतःला झोकून देत असत, तसेच एखाद्या मैफलीत गातानाही त्यात पार बुडून जात.......

  • अनिल सिन्हा
  • Mon , 05 December 2022
  • 0 Comments
  • 1 Like

प्रशांत किशोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ‘काँग्रेस-मुक्त भारत’ अभियान चालवत आहेत का?

प्रशांत किशोर यांनी मोदींना सत्तेत येण्यासाठी मदत करून भारतीय लोकशाहीला नुकसान पोहचवण्याचंच काम केलं आहे. ते आताही भाजपच्या ‘काँग्रेस-मुक्त भारत’ या अभियानाचं लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत का? हे लक्षात घ्यायला हवं की, नीतीशकुमार यांनी म्हटलं होतं की, प्रशांत किशोर यांना जेडीयूचा उपाध्यक्ष करण्याची शिफारस अमित शहा यांनी केली होती. पक्षांची राजकीय धोरणं साबणासारखी विकणं हे लोकांची फसवणूक करण्यासारखंच आहे.......

  • अनिल सिन्हा
  • Thu , 14 October 2021
  • 0 Comments
  • 1 Like

पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग छन्नी यांना ‘हलक्यात’ घेऊ नका!

चरणजित सिंग छन्नी यांच्याकडे पंजाबचं नेतृत्व सोपवलं गेल्याने दलित राजकारणाला एक प्रकारे दिशा मिळाली आहे. मायावती सर्वांचं समर्थन मिळवण्यासाठी ब्राह्मण संमेलन भरवण्यात गुंतल्या आहेत, त्याच ‘सर्वां’च्या नेत्यांत छन्नींचा समावेश केला गेला आहे. त्यासाठी त्यांना वैयक्तिक पातळीवर कुठल्याही प्रकारची सौदेबाजी करावी लागलेली नाही आणि कुठली तडजोडही. याचा परिणाम बराच खोलवर होऊ शकतो.......

  • अनिल सिन्हा
  • Wed , 22 September 2021
  • 0 Comments
  • 1 Like

जालियानवाला बागेविषयीच्या पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या राजकारणामागे येऊ घातलेल्या पंजाबच्या विधानसभा निवडणुका आहेत

जालियानवाला बागेविषयीच्या पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या रुचीमागे येऊ घातलेल्या पंजाबच्या विधानसभा निवडणुका आहेत. ते इतर निवडणुकांप्रमाणे पंजाबमध्येही स्थानिय लोकांच्या भावनांचा वापर करू पाहत आहेत. ऐतिहासिक व्यक्ती किंवा ऐतिहासिक स्मृती यांच्या नावावर लोकांना मोहित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत त्यांनी अशाच प्रकारे सुभाषचंद्र बोस आणि रवीन्द्रनाथ टागोर यांचा वापर केला होता.......

  • अनिल सिन्हा
  • Wed , 08 September 2021
  • 0 Comments
  • 1 Like

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करताना आपण असा दावा करू शकतो का, की आपली लोकशाही सुरक्षित आहे?

कशामुळे आपल्या लोकशाहीची अशी अवस्था होऊन आपण एका अघोषित हुकूमशाही पर्वात पोहोचलो आहोत? एक गोष्ट तर स्पष्टपणे दिसत आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेवर देशी-विदेशी संपत्तीचा फास आवळला जात असून पाणी, जमीन वा जंगल यांची लूट वाढण्याचा लोकशाहीवरील हल्ल्याशी थेट संबंध आहे. त्यासाठी लोकशाही मजबूत करणाऱ्या संस्थांना – सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग – कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.......

  • अनिल सिन्हा
  • Wed , 25 August 2021
  • 0 Comments
  • 1 Like

‘आणीबाणी’विषयी बोलताना आपल्याला ‘एकाधिकारशाही’च्या तत्त्वांचीही ओळख करून घेणं गरजेचं आहे!

आता आणीबाणी नसतानाही न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांचं वर्तन पहा! त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी आणीबाणीसारखी पावलं उचलण्याची काय गरज आहे? आणीबाणीशी लढता येऊ शकतं, पण एकाधिकारशाहीशी लढणं कठीण आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याचं काम तर आणीबाणीतही झालं नव्हतं. संस्था उदध्वस्त करण्यासाठी आणीबाणीची गरज नाही.......

  • अनिल सिन्हा
  • Tue , 29 June 2021
  • 0 Comments
  • 2 Like

राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी : सत्य विरुद्ध असत्य

काही लोक राहुल गांधींच्या मंदिरांच्या भेटीची उदाहरणं देऊन म्हणू शकतात की, तो संधीसाधूपणा आणि ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चाच प्रयत्न होता. ते चुकीचेच होते. त्यामुळे सेक्युलॅरिझम धोक्यात आलं. पण मंदिरात पूजा करणारे राहुल गांधी आणि अयोध्येच्या मंदिरात दंडवत घालणारे नरेंद्र मोदी, या दोन्हींमधला फरक स्पष्टपणे दिसून येतो. मोदी कडव्या हिंदूची प्रतिमा बनवत आहेत आणि राहुल सांगू इच्छितात की.......

  • अनिल सिन्हा
  • Mon , 21 June 2021
  • 0 Comments
  • 2 Like

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ ‘हिंदुत्वा’चा चेहरा नसतील काय?

योगींनी ‘बळीचा बकरा’ बनवलं जाऊ शकतं का? आणि करोनाकाळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी काहीही न केल्याचा दोष त्यांच्यावर थोपवून स्वत:ला वाचवलं जाऊ शकतं? यात कुठलीही शंका नाही की, गरज पडल्यास संघ तसं करायला मागेपुढे पाहणार नाही. त्याने याआधी लालकृष्ण आडवाणी यांच्याबाबतीत असं केलेलं आहे. भाजपसाठी आपलं सबंध आयुष्य पणाला लावणाऱ्या या नेत्याला अडगळीत टाकून देऊन नरेंद्र मोदी यांना आपला नेता बनवलं.......

  • अनिल सिन्हा
  • Thu , 17 June 2021
  • 0 Comments
  • 3 Like

भारतीय लोकशाही ‘मोदी-तंत्रा’च्या विरोधात उभी राहिलीय…

करोनाकाळाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा इतिहासकार केवळ गंगेमध्ये आणि तिच्या किनाऱ्यावरच्या वाळूत गाडलेली प्रेत यांचीच चर्चा करणार नाहीत, तर हेही सांगतील की, मोदी सरकारने काही मोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी कशा प्रकारे संसदेत तीन कृषी कायदे पारित केले. इतिहास हेही नोंदवेल की, अडानी आणि इतर सरकारच्या लाडक्या उद्योगपतींनी करोनाकाळात दुप्पट कमाई केली. त्याउलट सामान्य लोकांची कमाई संपुष्टात आली.......

  • अनिल सिन्हा
  • Tue , 15 June 2021
  • 0 Comments
  • 2 Like

अर्णब गोस्वामींची अटक आणि पत्रकारांचं निर्गुण गान

माध्यमांना ज्या आजारानं ग्रासलं आहे, त्याचं एक लक्षण म्हणजे गोस्वामी. माध्यमांच्या शुद्धीकरणासाठी माध्यमसंस्थांची कमाई सावर्जनिक करणं अतिशय गरजेचं आहे. एकाच वेळी अनेक माध्यमांवर कबजा करणाऱ्या संस्थांच्या एकाधिकारशाहीला अटकाव करण्याचीही गरज आहे. पत्रकारांना नोकरीत पूर्ण सुरक्षितता मिळायला हवी. समाजाची विभागणी करणाऱ्या बातम्या चालवणाऱ्यांना न्यायालयात खेचण्याची मोहीम हाती घ्यायला हवी.......

  • अनिल सिन्हा
  • Mon , 09 November 2020
  • 0 Comments
  • 1 Like

गांधींच्या स्वप्नांवर हल्ला करणारा अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी सरकारनं भारतीय विचारधारा आणि गांधींच्या स्वप्नावर चोहोबाजूंनी हल्ला केला आहे. त्यासाठी त्याने अनेक थापा मारल्या आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी एप्रिल २०१८पासून चालू असलेल्या ‘स्टडी इन इंडिया’ योजनेलाच आपली नवी योजना म्हणून सादर केलं आहे. त्यांना असा दावा केला आहे की, भारत जगातली सहाव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था झाली आहे. अर्थसंकल्पात अशा थापा कधी मारल्या गेल्या नाहीत.......

  • अनिल सिन्हा
  • Tue , 09 July 2019
  • 0 Comments
  • 2 Like

बिहारच्या मुलांना कोण मृत्युच्या खाईत ढकलत आहे?

मुलांना मृत्युच्या जबड्यात ढकलण्याचं पातक केवळ सरकारला लागणार नाही, तर वर्ल्ड कपमध्ये मश्गूल असलेल्या वर्गालाही लागेल. या वर्गाला मुजफ्फरपूरमधील मुलांच्या मृत्युविषयीही सजग व्हायला हवं आणि सरकारला प्रश्न विचारायला हवेत. ती निरागस मुलंही याच देशातली आहेत. विरोधी पक्ष आणि माध्यमंही या पातकाचे सारखेच भागीदार आहेत. कारण त्यांनीही आपली जबाबदारी योग्य प्रकारे निभावलेली नाही.......

  • अनिल सिन्हा
  • Tue , 18 June 2019
  • 0 Comments
  • 1 Like

बिहारींचा कधीही न संपणारा प्रवास...

बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मजुरांच्या श्रमातून दुसऱ्या राज्यांच्या सडका तयार झाल्या, गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या, कारखाने उभे राहिले. पण बिहारी आजही दूध पोहचवण्याचं आणि इतर छोटी-मोठी काम करून तेथील संपन्न व मध्यमवर्गाची सेवा करत आहेत. त्या बदल्यात मात्र त्यांना तिरस्कार मिळतो. नीतीशकुमार यांनी आता हे सांगणं सोडून दिलंय की, त्यांचं सरकार बाहेर जाऊन काम करणाऱ्यांच्या अधिकारांचं रक्षण करेल.......

  • अनिल सिन्हा
  • Thu , 11 October 2018
  • 2 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.