‘मोदी पर्वा’तली वाचलीच पाहिजेत अशी २५ पुस्तकं!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘मोदी पर्वा’तल्या वाचलीच पाहिजेत अशा काही पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 05 April 2019
  • ग्रंथनामा शिफारस

२०१४ मध्ये केंद्रात भाजपची एकहाती सत्ता आली, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून त्यांच्याविषयी अनेक पुस्तकं इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती यांसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होत आली आहेत. त्याचबरोबर ‘मोदी पर्वा’ची चिकित्सा करणारी, मोदी सरकारच्या ध्येयधोरणांची समीक्षा करणारी, त्यांच्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारी, त्यांची कारकीर्द समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी अनेक पुस्तकं मराठीमध्ये स्वतंत्र आणि अनुवादित या दोन्ही पद्धतीनं प्रकाशित झाली आहेत. ११ एप्रिलपासून देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत. मोदी पुन्हा निवडून येण्याच्या आकांक्षेनं प्रचार करत आहेत. त्यांची कारकीर्द समजून घ्यायला मदत करणारी ही मराठीतली निवडक २५ पुस्तकं...

.............................................................................................................................................

१) गोरक्षण, गोहत्या आणि गोमाता वगैरे - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/774

२) इंटरनेट ट्रोल्स : ऑनलाइन जगातले गुंड - स्वाती चतुर्वेदी, अनुवाद मुग्धा कर्णिक

https://www.aksharnama.com/client/article_detail/947

३) पुतिन नावाच्या हुकूमशहाची (कु)कर्मकथा! - संकल्प गुर्जर

https://www.aksharnama.com/client/article_detail/968

४) ‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक! - मिचिको काकुतानी

https://www.aksharnama.com/client/article_detail/1089

५) ऑपरेशन बेटी उठाओ - नेहा दीक्षित

https://www.aksharnama.com/client/article_detail/1154

६) आरेसेसच्या ‘गोळवलकरवादा’ची सूक्ष्मदर्शीय उलटतपासणी - राहुल माने

https://www.aksharnama.com/client/article_detail/1249

७) गोळवलकरवाद (?) आणि आम्ही सेक्युलर भारतीय - विनय हर्डीकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/1305

८) आपण पेरुगन आहोत. आपण एका व्यवस्थेचे व्यवस्थित बळी आहोत... - वर्जेश ईश्वरलाल सोलंकी

https://www.aksharnama.com/client/article_detail/1506

९) ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली! - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/1576

१०) कुठे भिंत खचली, खांब कलथूनी गेले… - कुमार केतकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/1809

११) भारतीय समाजाला धार्मिक असहिष्णुता, अवैज्ञानिक विचारपद्धती आणि संकुचित मानसिकता यावर मात करावी लागेल - विभूती नारायण राय

https://www.aksharnama.com/client/article_detail/2096

१२) जग सेक्युलर होत असताना भारत एका धर्माचे राष्ट्र बनेल, हा विचार नुसता प्रतिगामीच नाही, तर उथळही आहे. - सुरेश द्वादशीवार

https://www.aksharnama.com/client/article_detail/2301

१३) ‘पाकिस्तान’ हा तुमचा आदर्श आहे का? - संजय आवटे

https://www.aksharnama.com/client/article_detail/2355

१४) ‘आपले सरकार’ म्हणजे ज्या विचारधारेवर भारतीय जनता पक्ष उभा आहे, त्या पक्षाचे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे? - डॉ. रावसाहेब कसबे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2530

१५) जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो! - रवीश कुमार

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2624

१६) भारताचे म. गांधी विरुद्ध ‘भाजपाचे गांधी’! - शेखर चोरघे  

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2625

१७) हे पुस्तक मध्यमवर्गाने ‘हिंदू’चा कसकसा अर्थ लावला यातील मैलाचा दगड ठरेल! - डॉ. प्रकाश पवार

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2725

१८) मूलभूत प्रश्नांपासून दूर नेणारे जमातवादाचे, धर्मांधतेचे राजकारण लोकशाही देशासाठी घातक आहे! - डॉ. मेघा पानसरे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2837

१९) काव प्लॅन - कुरुक्षेत्र कराची - रवि आमले

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2921

२०) हिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी - कलीम अजीम

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2933

२१) मोदी, भाजप आणि संघाने स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रवासाला कसे धोकादायक वळण दिले, हेच या पुस्तकाचे प्रयोजन आहे! - भालचंद्र मुणगेकर

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3064

२२) ‘उघड्यावर आंघोळ करणारे’ आमचे आदरणीय पंतप्रधान! - निखिल वागळे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3130

२३) मोदी सरकार हे इतर काही नसून पोकळ आश्वासनं आणि जाहिरातबाजीचा एक देखावा आहे! - शशी थरुर

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3148

२४) भारतातील मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत - संकल्प गुर्जर

https://www.aksharnama.com/client/article_detail/245

२५) जेएनयूमधले जगणं समृद्ध करणारे दिवस! - कन्हैया कुमार, अनुवाद - सुधाकर शेंडगे

https://www.aksharnama.com/client/article_detail/683

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......