एकच फाईट, वातावरण टाईट
संकीर्ण - विनोदनामा
संकलित
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 09 November 2016
  • काळा पैसा पाचशे हजार नोटा

नरेंद्र मोदींचं ‘स्वच्छ भारत अभियान’ बघता बघता रस्त्यावरून तिजोरीपर्यंत आलंय!

…..                       

मजा आली! पहिल्यांदाच मला बायकोनं फोन करून तिच्याजवळ किती पैसे आहेत ते खरं खरं सांगितलं. जाम घाबरलेली होती...

धन्यवाद मोदीजी!

…                       

ये तो सरासर चीटिंग हैं

काला धन बाहर से लाने का कहा था-

ये अंदर का निकाल रहे हैं!                       

….

साहेबांची चौकशी

रद्दीचा भाव काय??????

…………………………                       

आरं कुठं नेऊन ठेवू माझ्या नोटा???

# बारामतीकर

…..

‘व्यापार गेम’मधल्या पाचशे व हजारांच्या नोटांना पण हा नियम आहे का?

….

बँकेत उभं राहून नोटा बदलून घेण्यासाठी फ्रेशर्स हवेत.

….

उठा उठा दीवाळी झाली

५००-१००० च्या नोटा बदलायची वेळ आली!

 ….           

अण्णा हजारे यांना आता अण्णा शंभरे किंवा दोन हजारे म्हणावे लागणार!

 ….   

जोपर्यंत दहाचा नोटावर बंदी येत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीही फरक पडत नाही.

- एक इंजिनीयर

….

सब से ज्यादा प्रॉब्लेम तो बिग बॉस कॉन्टेस्टंट को होनेवाली है.

उन बेचारो को तो पता भी नहीं बाहर क्या चल रहा है?

जब तक बाहेर आयेंगे, तब तक सब खतम.

….

बँक आणि पोस्ट ऑफिसबरोबरच बार आणि वाईनशॉपमध्ये ५०० आणि १००० च्या नोटा जमा करायची सुविधा उपलब्ध करून दिल्यास या ऐतिहासिक निर्णयाला गती मिळेल...                       

….

 News channels had prepared for Clinton n trump, Modi came out of syllabus                       

….

मोदीजी ने कहा था सभी के बँक अकाउंट में १५ लाख आयेंगे…

किसने सोचा था लोग खुद ही जमा करेंगे

या वर्षी कोणी लग्न करू नका!

पाकिटात १०१ रुपयेच मिळतील.                

इसलिये बोला था चायवाले को पीएम बनाओ, ५, १० के नोटे के अलावा और कुछ समज नहीं आता उसको.

….

‘आम्हीपण चार आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही’

- काँग्रेस

“एक बात हमेशा याद रखना कभी किसी को छोटा मत समझना...”

# सौ_का_नोट

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......