एकच फाईट, वातावरण टाईट
संकीर्ण - विनोदनामा
संकलित
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 09 November 2016
  • काळा पैसा पाचशे हजार नोटा

नरेंद्र मोदींचं ‘स्वच्छ भारत अभियान’ बघता बघता रस्त्यावरून तिजोरीपर्यंत आलंय!

…..                       

मजा आली! पहिल्यांदाच मला बायकोनं फोन करून तिच्याजवळ किती पैसे आहेत ते खरं खरं सांगितलं. जाम घाबरलेली होती...

धन्यवाद मोदीजी!

…                       

ये तो सरासर चीटिंग हैं

काला धन बाहर से लाने का कहा था-

ये अंदर का निकाल रहे हैं!                       

….

साहेबांची चौकशी

रद्दीचा भाव काय??????

…………………………                       

आरं कुठं नेऊन ठेवू माझ्या नोटा???

# बारामतीकर

…..

‘व्यापार गेम’मधल्या पाचशे व हजारांच्या नोटांना पण हा नियम आहे का?

….

बँकेत उभं राहून नोटा बदलून घेण्यासाठी फ्रेशर्स हवेत.

….

उठा उठा दीवाळी झाली

५००-१००० च्या नोटा बदलायची वेळ आली!

 ….           

अण्णा हजारे यांना आता अण्णा शंभरे किंवा दोन हजारे म्हणावे लागणार!

 ….   

जोपर्यंत दहाचा नोटावर बंदी येत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीही फरक पडत नाही.

- एक इंजिनीयर

….

सब से ज्यादा प्रॉब्लेम तो बिग बॉस कॉन्टेस्टंट को होनेवाली है.

उन बेचारो को तो पता भी नहीं बाहर क्या चल रहा है?

जब तक बाहेर आयेंगे, तब तक सब खतम.

….

बँक आणि पोस्ट ऑफिसबरोबरच बार आणि वाईनशॉपमध्ये ५०० आणि १००० च्या नोटा जमा करायची सुविधा उपलब्ध करून दिल्यास या ऐतिहासिक निर्णयाला गती मिळेल...                       

….

 News channels had prepared for Clinton n trump, Modi came out of syllabus                       

….

मोदीजी ने कहा था सभी के बँक अकाउंट में १५ लाख आयेंगे…

किसने सोचा था लोग खुद ही जमा करेंगे

या वर्षी कोणी लग्न करू नका!

पाकिटात १०१ रुपयेच मिळतील.                

इसलिये बोला था चायवाले को पीएम बनाओ, ५, १० के नोटे के अलावा और कुछ समज नहीं आता उसको.

….

‘आम्हीपण चार आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही’

- काँग्रेस

“एक बात हमेशा याद रखना कभी किसी को छोटा मत समझना...”

# सौ_का_नोट

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......