‘ष्ट्र’चे स्पष्टीकरण अर्थात लिपिशास्त्रीय क्रांतीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल
पडघम - सांस्कृतिक
अरुण फडके
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 27 February 2019
  • पडघम सांस्कृतिक मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी मराठी लिपी देवनागरी लिपी कुसुमाग्रज

आज मराठी भाषा दिन विशेष . कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी व्याकरणकार, शुद्धलेखनासाठी सतत आग्रही असलेले अरुण फडके यांचा हा अभिनव लेख. त्यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ‘ष्ट्र’ या अक्षराची जी फोड व स्पष्टीकरण केले आहे, ते चिंतनीय आहे. मराठी युनिकोडच्या मर्यादेमुळे त्यांचा संपूर्ण लेख चार छायाचित्रांच्या माध्यमातून देत आहोत. 

...............................................................................................................................................................

 

 

 

...............................................................................................................................................................

लेखक अरुण फडके हे मराठी व्याकरणकार आहेत.

aphadake@yahoo.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......