• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

'राष्ट्रवादाचे प्रयोग' व्हाया नोटबंदी

मोदींच्या राष्ट्रवादाच्या प्रयोगांना वेसण घातली जात नाही आणि त्यातील फोलपणा जोपर्यंत विरोधक सिद्ध करत नाहीत किंवा राष्ट्रवादाचा फुगा फोडत नाहीत, तोपर्यंत नोटबंदीसारख्या मुद्द्यावर मोदींना कोंडीत पकडणे अवघड आहे. मोदींच्या राष्ट्रवादाचा फुगा कसा फोडायचा, यावर विरोधकांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यात ते जेव्हा यशस्वी होतील, तेव्हा मोदी आणि भाजपच्या सत्तेला उतरती कळा लागेल.......

  • महेश सरलष्कर
  • Wed , 08 November 2017
  • 1 Comments
  • 5 Like

मोदी सरकार ‘कोपरखळी सिद्धान्ता’तून काही शिकेल, तर भारताचं भलं होईल

यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल विजेते प्रा. थेलर यांच्या ‘कोपरखळी सिद्धान्ता’त न्यायाची सांगड घालण्यात आलेली आहे. सक्ती कोणावरही केली जात नाही. नुकसान झाल्याची भावना निर्माण होत नाही. त्यातून जनहित आपोआप साधलं जातं. भारत सरकार राबवत असलेल्या स्वच्छता मोहीमेत जनहित खरोखरच साधलं जात आहे का? मोदी सरकार या सिद्धान्ता’तून काही शिकेल तर भारताचं भलं होईल.......

  • महेश सरलष्कर
  • Thu , 12 October 2017
  • 1 Comments
  • 2 Like

नोटबंदीचा फसलेला ‘महायज्ञ’!

कुठलेही आर्थिक बदल हे टप्प्याटप्प्यानेच करायचे असतात. तरच ते लोकांच्या पचनी पडतात आणि लोकांना त्याचा कमीत कमी त्रास होतो. नोटबंदी न करताही हे उपाय लागू करता आले असते. ही समज मोदी सरकारला नव्हती असं नव्हे. ज्यांना आर्थिक समज आहे अशी मंडळी सरकारमध्ये आहेतच. तरीही महायज्ञाची भाषा का लोकांवर थोपवण्यात आली? त्याचं एकमेव कारण म्हणजे चमत्कार करून दाखवण्याचा, आवाक्याबाहेरील स्वप्नं पूर्ण करून दाखवण्याचा हव्यास.......

  • महेश सरलष्कर
  • Tue , 05 September 2017
  • 1 Comments
  • 1 Like

जीएसटीची लगीनघाई, कुणाचा कुणाला मेळ नाही!

लग्नकार्यात होतं, तसंच जीएसटीचंही झालंय. लग्नकार्यात शेवटपर्यंत काही ना काही बदल होत असतात. अनेक गोष्टी राहून जातात मग तशाच त्या दामटून नेल्या जातात. होईल सगळं व्यवस्थित असं सगळे एकमेकांना समजावत असतात. जीएसटीचंही हेच झालंय. सरकारमधले एकमेकांना आणि इतरांना सांगताहेत, होईल सगळं नीट. काही काळजी कारायचं नाही आणि समजा नाही झालं सगळं नीट तरी लग्न लागतंय ना, मग काय? लग्नानंतर त्या नवरीचं काय का होईना!.......

  • महेश सरलष्कर
  • Sat , 01 July 2017
  • 1 Comments
  • 4 Like

भारत करा 'कॅशलेस'!

भारत कॅशलेस होण्यासाठी लोक बँकांपर्यंत वा बँका लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. लोकांनी बँकेत पैसे ठेवले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी पैसे कमवले पाहिजेत. त्यांनी नेटबँकिंगचा वापर केला पाहिजे. त्यासाठी त्यांच्याकडं कम्प्युटर आणि इंटरनेटची सोय पाहिजे. हे अगदी गावागावात, पाड्यापाड्यात वस्त्यावस्त्या झालं पाहिजे. तिथं विजेची चोवीस तास सोय हवी. प्रत्येकाकडं स्मार्टफोनही हवा........

  • महेश सरलष्कर
  • Fri , 25 November 2016
  • 1 Comments
  • 2 Like

'टाटापणा'चा संघर्ष

टाटासमूहातील संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. टाटा समूहातील काही कंपन्यांनी सायरस मिस्त्री यांची बाजू उचलून धरली आहे. विविध कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून मिस्त्रींना हटवण्यासाठी संचालक मंडळात बहुमत लागेल. एलआयसीसारख्या संस्थात्मक कंपन्यांनी टाटांची बाजू घेतली तर मिस्त्रींची कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून गच्छंती सोपी होईल. .......

  • महेश सरलष्कर
  • Sat , 12 November 2016
  • 0 Comments
  • 1 Like

मोदींची अर्धीमुर्धी साफसफाई

पंतप्रधान मोदींचा नोटा रद्दीकरणाचा निर्णय म्हणजे काळ्या पैशाला आळा घालण्याच्या मोहिमेतील अर्धीमुर्धीच साफसफाई म्हणावी लागेल. कालांतराने पुन्हा काळ्या पैशांची भरघोस निर्मिती होऊ शकेल आणि हे पैसे देशी बाजारात खेळवले जाईल. हवाला मार्फत देशाबाहेरही नेले जातील. पूर्वीचाच खेळ नव्याने सुरू होईल. त्यामुळे काळ्यापैशाविरोधाच्या लढाईत खूप पल्ला मारल्याचा आव आणण्याचं कारण नाही........

  • महेश सरलष्कर
  • Thu , 10 November 2016
  • 1 Comments
  • 1 Like

सायरस मिस्त्री : औटघटकेचा 'टाटा'!

रतन टाटांनी सायरस यांना अध्यक्षपदावरून हटवणं योग्य की अयोग्य, त्याचे देशात आणि देशाबाहेर उद्योगसमूह म्हणून काय परिणाम होतील, यावर चर्चा आणि मतमतांतरे होत राहतील. पण गेली चार वर्षं सायरस यांच्या ताब्यात टाटा समूहाची खरी सत्ता होती का? वास्तविक ते फक्त समूहाचे अध्यक्ष होते. खरी सत्ता रतन टाटांकडेच होती. सायरस यांनी टाटा समूहाच्या परंपरेची चौकट मोडण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांची गच्छंती केली गेली. .......

  • महेश सरलष्कर
  • Wed , 26 October 2016
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.