• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

तालिबान, अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, चीन आणि भारत… एक धावता दृष्टीक्षेप  

१८ वर्षे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात तालिबानशी युद्ध करत होते. त्यात १,५७,००० लोक मारले गेले. यात २४०० अमेरिकन सैनिकही मारले गेले. २५ लाख अफगाणी शरणार्थी नागरिक जगभर विखुरले. त्यामुळे अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले, तर आपली खैर नाही, याची बहुसंख्य अफगाण नागरिकांची खात्री होती. आणि आता तेच घडले आहे.......

  • प्रभाकर देवधर
  • Wed , 18 August 2021
  • 0 Comments
  • 1 Like

२०२१चे टोकियो ऑलिम्पिक झाले; महाराष्ट्रासाठी पुढे काय?

२०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच खेळाडू होता. अविनाश साबळेने ३००० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला, पण पदकासाठी तो पुरेसा नव्हता, याची खंत वाटली. ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रीय तरुण-तरुणींची संख्या कशी वाढवता येईल, यावर तातडीने विचार करणे गरजेचे आहे. तर काही विक्रमी तरुण महाराष्ट्रात निर्माण होतील आणि खाशाबा जाधवांसारखे यश ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवू शकतील.......

  • प्रभाकर देवधर
  • Tue , 10 August 2021
  • 0 Comments
  • 1 Like

दिल्लीच्या सीमेवरचे शेतकरी आंदोलन मुख्यतः पंजाबपुरतेच मर्यादित का आहे?

पंजाबच्या मानाने इतर राज्यांतील शेतकऱ्यांनी नव्या कायद्याला विशेष विरोध केल्याचे दिसत नाही. असे का याचे उत्तर पंजाबमधील सामाजिक आणि शेतीबद्दलच्या सद्यस्थितीत लपलेले आहे. हरितक्रांतीच्या काळात पंजाब अग्रेसर होता. पण गेल्या तीन-चार दशकांत पंजाबमध्ये अनेक धोक्याच्या गोष्टी घडत गेल्या आहेत आणि आजही होत आहेत. त्यामुळे आजचे आंदोलन समजण्यासाठी तेथील आजची परिस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.......

  • प्रभाकर देवधर
  • Thu , 11 February 2021
  • 0 Comments
  • 1 Like

अनेक प्रश्न उभे राहणार, पण गोंधळून न जाता त्यावर सामूहिक विचाराने वेळीच उपाय करणे जरुरीचे

प्रश्नाचे विश्लेषण, त्याचे मूळ आणि व्याप्ती प्रथम समजून घेतली पाहिजे. चक्रावून न जाता अपेक्षित अडचणींचे मूळ शोधले पाहिजे. प्रश्नाची छोटी छोटी अंगे समजणे आवश्यक. प्रश्न सोडवण्यासाठी असे विश्लेषणसुद्धा अतिशय आवश्यक. त्यावर अचूक उपाय सापडण्यासाठी त्याचा मोठा फायदा. नुसते बॅन्डएड लावले तर अनेक नव्या अडचणी येण्याची शक्यता. प्रश्न पूर्णपणे समजणे आवश्यक.......

  • प्रभाकर देवधर
  • Sat , 06 February 2021
  • 0 Comments
  • 1 Like

राजीव (गांधी) : जबरदस्तीने पंतप्रधानपद स्वीकारावे लागलेला माझा मित्र

राजीव साधा आणि सरळ तरुण होता. राजकारणातील विविध डावपेच, खाचखळगे, बनवाबनवी अवगत होण्यापूर्वीच त्याला जबरदस्तीने पंतप्रधानपद स्वीकारावे लागले. ते स्वीकारण्यास त्याने खूप विरोध केला. ३० ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली. त्या संध्याकाळी काँग्रेसच्या उच्च पुढाऱ्यांनी त्याला पंतप्रधानपद स्वीकारण्यास भाग पाडले. राजीव-सोनिया या दोघांचाही पंतप्रधानपद स्वीकारण्यास कडाडून विरोध होता.......

  • प्रभाकर देवधर
  • Sat , 29 August 2020
  • 1 Comments
  • 1 Like

करोनाला हटवणं डिसेंबरपर्यंत तरी जमणार नाही. देश ‘आत्मनिर्भर’ करण्याची आज्ञा झाली आहे, ते विसरू नका.    

घरात डांबल्याचा ताण केवळ मानसिकच नव्हे तर शारिरिक पातळीवरही परिणाम करू लागला आहे. घरातील वृद्ध मंडळी सुरुवातीला सर्व कुटुंब-सदस्य घरी असल्यानं खुश होती, आता त्यांना त्याचा त्रास होतोय. तरुण मुलामुलींना तर हा एक प्रकारचा तुरुंगवासच वाटतोय. अनेक कारणांसाठी त्यांना ‘आपला’ वेळ हवा, पण आता तो नसल्याने सारेच नाखूष. मग तणातणी वाढते, वाद सुरू होतात... क्वचित हात उठतात!.......

  • प्रभाकर देवधर
  • Mon , 03 August 2020
  • 0 Comments
  • 1 Like

आत्मनिर्भरतेचा संकल्प ठीक, पण देशांतर्गत उत्पादन का वाढत नाही?

आज चीनच्या मानाने आपल्याकडील कामगारांचे पगार अर्ध्यापेक्षा कमी आहेत, पण कामगारांची उत्पादकता चीनमध्ये भारताच्या तीन ते चार पट आहे. मुख्यतः कामगार संघटना यासाठी जबाबदार आहेत. अल्प वेळात होणारे काम आणि त्याची गुणवत्ता चीनच्या मानाने खूपच कमी आहे. संघटनांमुळे चालकांना कामगारांना शिस्त लावणे कठीण जाते. उत्पादकता वाढवण्यासाठी आणि मालाच्या किमती कमी करण्यासाठी ही सद्यपरिस्थिती योग्य नाही.......

  • प्रभाकर देवधर
  • Sat , 04 July 2020
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.