‘आता तुझी ‘पाळी’!’ - पाश्चात्य ‘sustainability’बरोबरचं आमचं नातं... तुमच्यासाठी ‘sustainability’ म्हणजे काय?
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सायुरी आणि सुरभी
  • चित्र - इंदावी पंडित
  • Sat , 03 September 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न आता तुझी ‘पाळी’! Aata Tuzi Pali मासिक पाळी Menstrual Cycle

या तिसऱ्या भागातमध्ये आम्ही परदेशात (अमेरिकेत व नेदरलँडमध्ये) राहून आमची ‘sustainability’ची व्याख्या कशी बदलली आहे, आमचं इथलं अन्न, ऊर्जा आणि मानसिकता या संबंधीचे अनुभव याविषयी बोललो आहोत.

त्याचबरोबर या भागात आपण जाणून घेणार आहोत मासिक पाळीच्या काळातल्या टिकावू साधनांबद्दल. म्हणजेच कापडी पॅड्स, विघटनशील पॅड्स आणि कप्सबद्दल आम्ही सविस्तर, तपशीलवार चर्चा केली आहे. त्यांचा वापर कसा करायचा, ती वापरताना कोणती काळजी घ्यायची, कशा प्रकारे घ्यायची, ही साधनं मिळण्याची ठिकाणं, त्यांच्या किमती, त्यांचा दर्जा आणि ही साधनं वापरल्यानंतरचा अनुभव, अशा काही मुद्द्यांवर आम्ही दोघींनी गप्पा मारल्या आहेत. त्या तुम्हाला नक्की आवडतील.

तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमच्या मनात कुठले प्रश्न असतील तर तेही कळवा.

तुमच्यासाठी ‘sustainability’ म्हणजे काय? आम्हाला नक्की कळवा!

 

 

 

 

.................................................................................................................................................................

सुरभी अर्जुनवाडकर

surabheearjun@bennington.edu

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......