• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

डॉ. आंबेडकरांनीही खाजगी क्षेत्रातील आरक्षणाला पाठिंबाच दिला असता!

डॉ. आंबेडकर आज असते तर त्यांनीदेखील खाजगी क्षेत्रातील आरक्षणाचा पुरस्कारच केला असता. राज्यघटनेच्या अखत्यारित येणाऱ्या प्रत्येक संस्थेनं राज्यघटनेला प्रमाण मानून व्यवहार केला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. राज्यघटना राबवणारे हात जर कलंकित असतील तर काय अराजकता माजू शकते, यावर त्यांनी संसदेत भाष्य केलं आहे. आपण खाजगी कंपन्यांना वारेमाप सूट दिली. त्यामुळे राज्यघटनेशी त्यांची बांधिलकी राहिली नाही.......

  • सागर भालेराव
  • Thu , 06 December 2018
  • 1 Comments
  • 4 Like

अपंगत्वावर मात करून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड फजल करतो आहे!

फजलच्या आईनं जर बिहारच्या त्या खेडेगावातच राहण्याचा निर्णय घेतला असता आणि मुंबईला येण्याचं धाडस केलं नसतं तर कदाचित शिक्षणाच्या संधी फजलला मिळू शकल्या नसत्या. एक माणूस म्हणून ज्या सर्वांगीण विकासाची आवश्यकता आपल्या सगळ्यांनाच असते, तो कदाचित होऊ शकला नसता. सरकार अपंगांसाठी काही करेल न करेल, परंतु वैयक्तिक पातळ्यांवर लढताना अपंग म्हणून समस्यांचा सामना करताना येणाऱ्या अडचणी स्वतःच समजून घेऊन स्वतःच सोडवाव्या .......

  • सागर भालेराव
  • Mon , 03 December 2018
  • 0 Comments
  • 1 Like

राष्ट्रपती निवडणूक आणि नितीशकुमारांचा सांगावा

मोहम्मद अखलाक, मोहसीन शेख, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, जुनेद, नजीब इत्यादी प्रकरणात रामनाथ कोविंद किंवा मीरा कुमार यांनीकालपर्यंत कुठलीच भूमिका घेतली नव्हती आणि ते येत्या काळातही भूमिका घेणार नाहीत हे सर्वज्ञात आहे. तेव्हा कोविंद की मीरा कुमार अशी चर्चा करण्यापेक्षा काँग्रेसकेंद्रित राजकारणातील ससेहोलपट की लोकलढ्यातून फॅसिझमचा विरोध, यातून एक पर्याय आपल्याला निवडावा लागेल.......

  • सागर भालेराव
  • Mon , 10 July 2017
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.