• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

पंढरपूर - आकारमानानं गाव लहान, पण कीर्ती महान!

भोगावती तथा भीमा नदीनं या क्षेत्री हुबेहूब चंद्रकोरीसारखे वळण घेतलं म्हणून तिचं नाव चंद्रभागा पडलं. पंढरपूर क्षेत्र शालीवाहन शकाच्या आरंभापासून आहे. भोंगलसत्तेपूर्वी ते इंदापुर परगण्यांत होतं. परगणा आदिलशाही सत्तेखाली होता. नंतर मोगलकाळांत अकलूज ठाण्यांत समाविष्ट झाले. इ.स. १७०९ मध्ये विठ्ठलवाडी नावानं ज्ञात होतं. असे हे आकारमानानं लहान गाव असलं तरी याची कीर्ती महान आहे.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 20 April 2019
  • 0 Comments
  • 3 Like

“आमरण स्त्री म्हणून आयुष्य काढण्यात मला ना संकोच वाटत, ना शरम!”

‘‘देवेंद्रा, स्त्री-पुरुष संबंधात स्त्री मनाने गुंतलेली असल्याने तिला प्रपंच स्वतःचा वाटतो. पुरुषाला तसे वाटत नाही. तो फक्त भोगवाद जाणतो. त्यागवाद नाही. सध्याच्या स्त्रीरूपांत मी माझ्या पतीचे प्रेम, आपुलकी अनुभवली. त्यामुळे आमरण स्त्री म्हणून आयुष्य काढण्यात मला ना संकोच वाटत, ना शरम. माझ्या उत्तराने पुरुषांना व तुलाही क्रोध येईल, पण वस्तुस्थिती अशीच आहे ना?’’.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 13 April 2019
  • 1 Comments
  • 3 Like

विश्वामित्र खजील झाला, नंदिनीने त्याची जागा दाखवून दिली होती!

खाली मान घालून उभ्या असलेल्या पराभूत विश्वामित्राला नंदिनी मनुष्यवाणीने म्हणाली, ‘‘राजा विश्वामित्रा, गाय ही साक्षात अमृतमंथन प्रसंगी निर्माण झालेली पूजनीय देवता आहे व पृथ्वीतलावरील परम दैवत आहे. वेळ आली की दुबळी गायसुद्धा वाघीण बनते, हे तुझ्या प्रत्ययाला आलेलेच आहे. दुबळे, गरीब, ब्राह्मण व स्त्री यांचे रक्षण करणे हे खरे क्षत्रियांचे कर्तव्य. पण तू ते अव्हेरलेस. हे यापुढे विसरू नकोस. जा.’’.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 30 March 2019
  • 1 Comments
  • 2 Like

द्रौपदीने भामेला सुविचारांचा मौलिक खजिना भेट दिला!

‘Myth’ या मूळ इंग्रजी शब्दावरून मराठीत ‘मिथ’, ‘मिथक’ हे शब्द रूढ झाले. या मिथकालाच ‘प्राक्कथा’ किंवा ‘पुराणकथा’ असंही म्हटलं जातं. ज्येष्ठ समीक्षक मिथककथांना ‘व्याजविज्ञान’ म्हणतात. म्हणजे कार्यकारणभावरिहत, केवळ कल्पनेतून निर्माण झालेलं. मात्र या कथा अदभुत, अविश्वसनीय, सुरस आणि चमत्कारिक असतात. रंजकता हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य असतं. आणि तेच या सदराचंही प्रयोजन आहे.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 09 March 2019
  • 0 Comments
  • 1 Like

‘नारी मज बहु असती | परि प्रीति तुजवरती |’

श्रीकृष्णाच्या सर्व पत्नी सौंदर्याच्या व गुणांच्या खाणी होत्या. कशा एकीपेक्षा एक सरस होत्या. फुलाच्या उपमासुद्धा त्यांच्या मुलायम कांतीला कमीच पडतील. रत्नांचे तेज, मोत्यांचे पाणी, दवबिंदूचा तजेला, सरितेची अवखळता, सागराची गंभिरता, गगनाची विशालता, पृथ्वीची उदारता व विद्युलतेची चपलता यांचा सुरेख मिलाफ म्हणजे श्रीकृष्णाच्या सुवर्ण किरीटांत चपखल बसलेली अष्टपैलू स्त्रीरत्नेच होती.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 02 March 2019
  • 0 Comments
  • 2 Like

स्वये श्रीकृष्ण लढतात, हंस-डिंभक जलसमाधी घेतात!

यमुनाकाठी चाललेल्या युद्धामुळे नदीचं पाणी गडद काळं झालं, कारण यमुना मुळात काळी. त्यात रक्ताचा लाल रंग मिसळला गेला. पाण्यात रक्तलांच्छित कलेवरं धडाधड कोसळून प्रवाहाबरोबर वाहत होती. कृष्णानं टाकलेली दिव्य अस्त्रंही निष्प्रभ ठरत होती. अखेर ते प्रभावी अस्त्र कृष्णाजवळ होतं. ते त्यानं हुकमी एक्क्याप्रमाणे वापरलं.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 23 February 2019
  • 0 Comments
  • 2 Like

भस्मासूर आणि श्रीविष्णूचं मोहिनी नावाचं सोंग

प्रथम मोहिनीनं भूमीला वंदन करून अर्धनारीनटेश्वरासारखी नृत्यमुद्रा धारण केली. भस्मासुरानेही तिचं अनुकरण केलं. जसं ती करेल तसं तो करू लागला. हळूहळू नृत्याला व वाद्यांनाही वेग येऊ लागला. मोहिनी बेफामपणे नृत्य करू लागली. भस्मासुरही. मोहिनीचा सुकुमार चेहरा घर्मबिंदूंनी डवरला. त्याच्या अंगातून चिकट घामाचे ओघळ वाहू लागले. ती मोहक दिसू लागली व तो ओंगळ.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Tue , 12 February 2019
  • 1 Comments
  • 1 Like

मरुत्ताची कथा

इंद्राने नंतर गंधर्वराज धृतराष्ट्र याला मरुत्ताकडे पाठवण्याचे ठरवले. अग्नी गेला अन् गंधर्व आला याने काय फरक पडणार होता. पण हा विषय तडीस नेण्याचे इंद्राने व गुरूने ठरवले होते. इंद्राने स्मरण करताच धृतराष्ट्र हजर झाला. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणार्‍या गंधर्वाने स्वतःच स्वतःवर आत्मस्तुतीसुमनांचा वर्षाव केला व मला कुणाच्या संरक्षणाची गरज नाही असे म्हणून एकटाच मरुत्ताकडे गेला.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 19 January 2019
  • 1 Comments
  • 2 Like

घोर तपश्चर्येअंती श्रीकृष्णाला पहिला मुलगा झाला, प्रद्युम्न!

ती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 22 December 2018
  • 0 Comments
  • 1 Like

उंबरठ्यावर, नखांनी, मांडीवर, संध्याकाळी नरसिंहानं हिरण्यकश्यपूला ठार केलं!

ते बीभत्सदृश्य पाहून कित्येक कठोर हृदयी राक्षस मृत झाले. काही मूर्च्छित तर काही पळून गेले. रक्ताच्या चिरकांड्यांनी सभागृह पलाशवृक्षाप्रमाणे लाल झालं. त्याचा मृत्यू होताच नभांगणांत मंगलवाद्यं वाजू लागली. यक्ष किन्नर गाऊ लागले. देवांगना नाचू लागल्या. सूर्यचंद्रावरचं मळभ नष्ट झालं. चंद्रमा सर्व नक्षत्रांसह नभाच्या प्रांगणात दाखल झाला. सुगंधी वारा वाहू लागला. नंतर नरसिंहानं कृपादृष्टीनं सर्व सभा पूर्ववत केली.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 01 December 2018
  • 0 Comments
  • 1 Like

देवपुत्र कच आणि राक्षसकन्या देवयानी

‘‘मूर्खा, तीन वेळा मी तुला जीवदान द्यायला भाग पाडलं. कृतघ्न व कठोर काळजाचा असशील याची कल्पना नव्हती. माझ्या पुष्पासारख्या मृदूभावनावर निखारे ओतलेस. माझ्या सोनेरी स्वप्नांची होळी केलीस. अमृत प्यालाऐवजी विषाची कुपी पुढे केलीस. संजीवनी विद्या तुझ्याकडून सफल होणार नाही असा मी शाप देते. चालता हो. माझ्या दृष्टीसमोरून निघून जा.’’ असं म्हणून ती ओंजळीत मुख लपवून विलाप करू लागली.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 17 November 2018
  • 5 Comments
  • 2 Like

गरीब, निष्कांचन अष्टावक्र वदान्यने दिलेले कन्यादान स्वीकारून आपल्या आश्रमाकडे चालू लागला!

ज्या ज्या वस्तू तपस्व्याच्या कुटीमध्ये अपेक्षित असतात, त्या त्या सर्व वस्तू तिथे होत्या. एका चौरंगावर धर्मविषयक पुस्तिकाही होत्या. त्याने जवळ जाऊन पाहिले अन् त्याला ते वाचून धक्काच बसला. मुखपृष्ठावर लिहिले होते- कामशास्त्र. कुटीमध्ये भपका नाही. अवडंबर नाही तरीही लक्ष्मी-सरस्वतीचे वास्तव्य मनाला जाणवत होते. तरीपण तो ग्रंथ पाहून तो अस्वस्थ झाला.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 20 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

मातलीचं वरसंशोधन आणि गरुडाचं गर्वहरण

मातलीच्या मनासारखं झालं. एवढी पायपीट करून अखेर जावई मिळाला. गुणकेशीनेही होकार दिला. मातली व सुधर्मानं शुभमुहूर्तावर तिचं सालंकृत कन्यादान केलं. सर्व मान्यवर देव-देवता, नाग, दानव-असुर, यक्ष अप्सरांच्या लक्षणीय उपस्थितीत गुणकेशी आणि सुमुखाचा विवाह पार पडला. गुणकेशी इतमामानं भोगावतीस रवाना झाली.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 13 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

असली श्रीकृष्ण विरुद्ध नकली श्रीकृष्ण

वार्ष्णेय व पौंड्रक या दोन वासुदेवांचं युद्ध सुरू झालं. पौंड्रकाचं नकली दोन हात हातघाईवर आले. कृष्णानं त्याचे सारथी व अश्व गारद केले. पौंड्रकानं त्वेषानं आपली ‘कौमोदकी’ गदा कृष्णावर फेकून मारली, पण नेम चुकून त्याच्या पक्षातील सैनिकाला ती लागून तो मृत झाला. त्याची सर्व ‘दैवी’ शस्त्रं कृष्णानं मोडीत काढली. अखेर पौंड्रकानं आपलं तीक्ष्ण धारांचं तथाकथित ‘सुदर्शन चक्र’ शंभर वेळा बोटावर फिरवून कृष्णावर फेकलं.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 06 October 2018
  • 1 Comments
  • 1 Like

सतीच्या कलेवराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी गळून पडले, त्या त्या ठिकाणी शक्तीपीठं निर्माण झाली!

विश्वनियंत्या आदीअनादी ईश्वरानं कुंडात अर्धवट जळालेलं सतीचं कलेवर उचलून आपल्या खांद्यावर टाकलं. अश्रुविमोचन करत शंकर भारतभूमीवर संचार करू लागले. विष्णूंनी सुदर्शन चक्रानं सतीच्या कलेवराचे बावन तुकडे केले. ते अवयव ज्या ज्या ठिकाणी गळून पडले, त्या त्या ठिकाणी शक्तीपीठं निर्माण झाली. ही शक्तीपीठं अत्यंत ज्वलंत आहेत. शंकराचे अश्रु ज्या मातीत पडले, त्या ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Tue , 02 October 2018
  • 1 Comments
  • 2 Like

सत्यभामेचा पारिजात बहरला, रुक्मिणीच्या दारी!

फुलं उमलण्याच्या रात्री मात्र चमत्कार झाला. मध्यरात्री निवांतपणे निद्रिस्त झालेल्या पारिजातकाच्या अर्धोन्मिलीत कळ्यांवर खट्याळ वार्‍यानं हलकेच फुंकर मारल्याबरोबर कळ्या पूर्ण उमलून हसू लागल्या. कळ्या, पुष्पांच्या भारानं वृक्ष रुक्मिणीच्या अंगणांत अर्धाअधिक वाकला. वार्‍याच्या झुळकीसरशी इवलीशी नाजूक केशरी दांड्याची पिवळसर पांढरी फुलं टपटप पडू लागली.......

  • श्रीकृष्ण तनया
  • Sat , 22 September 2018
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.