‘नव्या युगाचे पाईक : विनय हर्डीकर ७५ अभिनंदन ग्रंथ’ - स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीतल्या, म्हणजे १९४७ ते १९६२ या वर्षांमध्ये जन्माला आलेल्यांनी केलेल्या केलेल्या उल्लेखनीय कामांचा दस्तऐवज!
प्रजासत्ताकाची स्थापना झाल्यावर विकासाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या. त्यातल्या शिक्षण, साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, गिरिभ्रमण इत्यादी क्षेत्रांमधल्या अनुभवी मंडळींचे लेख; तसेच सामाजिक चळवळी, आंदोलने, स्वयंसेवी क्षेत्र, संरक्षण, ऊर्जा, संशोधन, उद्योग आणि व्यवस्थापन, अशाही क्षेत्रांत यशस्वी कामगिरी केलेल्यांच्या लेखांमधून गेल्या ५०-६० वर्षांचा एक महत्त्वाचा प्रामाणिक लेखा-जोखा या पुस्तकात वाचायला मिळेल.......