• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘ताम्रपट’ आणि मराठा स्त्रिया

ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या ‘ताम्रपट’ या साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या कादंबरीमध्ये जेमतेम चार ते पाच ठिकाणी सीताआजी या पात्राचा उल्लेख येतो. या एका पात्रातून पठारे यांनी मराठा समाजाच्या एका धगधगत्या आणि तितक्याच दुर्लक्षिलेल्या प्रश्नाला समोर आणलं आहे. कुळीच्या सन्मानासाठी सीताआजी बालविधवा असून गंधर्व लावत नाही.......

  • डॉ. संध्या शेलार
  • Fri , 07 June 2019
  • 0 Comments
  • 3 Like

ग्रामपंचायत निवडणुकीतला विजय हा पक्षाचा विजय नसतो!

नुकतेच राज्याच्या १६ जिल्ह्यांतील तीन हजार एकशे एकतीस ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातही भाजपलाच कसे घवघवीत यश मिळाले आहे, याच्या बातम्या वर्तमानपत्रांपासून सोशल मीडियापर्यंत पसरवण्याचे रीतसर काम सुरू झालेले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्षही आपल्यालाही कसे घवघवीत यश मिळाले आहे, याचा दावा करत आहेत. मात्र गावपातळीवरील वास्तव परिस्थिती काय आहे? काय असते?.......

  • डॉ. संध्या शेलार
  • Thu , 12 October 2017
  • 0 Comments
  • 3 Like

स्त्री मुलगा तयार करण्याचं ‘मशीन’ नाही!

राम मनोहर लोहिया यांनी शतकापूर्वी सांगितलेली गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते. ते म्हणत- ‘जोवर चारित्र्य ही संकल्पना एक इंचाच्या योनिपर्यंत मर्यादित राहील, तोवर स्त्रीचं जीवनमान कधीही चांगलं असू शकत नाही!’ मुलगा नसेल तर मुक्ती मिळत नाही, या भाकडकथा जोवर जनमानसाच्या मेंदूत घट्ट बसल्या आहेत, तोवर समाज मुलींचा तिरस्कार करणारच!.......

  • डॉ. संध्या शेलार
  • Fri , 18 August 2017
  • 0 Comments
  • 4 Like

शेतकऱ्यांचा संप हा आपल्या सर्वांसाठी शरमेचा आहे!

कर्जमाफी आणि शेतमालाला बाजारभाव या दोन मागण्यांसह इतरही काही मागण्या करत राज्यातील शेतकरी कालपासून बेमुदत संपावर गेले आहेत. काल रस्त्यावर शेतकरी दूध ओतून देतानाची छायाचित्रे पाहून काही शहरी मध्यमवर्गीयांच्या मनाची चलबिचल झाली. मॉलमध्ये जाऊन शॉपिंग, हॉटेलिंग करणारे कधी विचार करणार की, केवळ दूध ओतून देण्यासाठी हा संप नाही. केवळ शेतमाल रस्त्यावर टाकण्यासाठी हा संप नाही. या फक्त प्रतीकात्मक गोष्टी आहेत. .......

  • डॉ. संध्या शेलार
  • Fri , 02 June 2017
  • 0 Comments
  • 5 Like

कुंकू स्त्रीआरोग्यापेक्षा जास्त गरजेचं आहे?

आज २८ मे. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. जिथं मासिक पाळीबद्दल उघड बोलणं टाळलं जातं, त्या समाजात या दिनाबद्दल कौतुक निर्माण व्हायला किती वर्षं जावी लागतील? जिथं सॅनिटरी नॅपकिन्सला १२ टक्के कर लागू केला जात आहे, तिथं कुंकू (टिकल्या) यावर कर नाही. सरकारला असं वाटतंय का कि, सौभाग्यचं चिन्ह मिरवणं स्त्रीआरोग्यापेक्षा जास्त गरजेचं आहे? यातून सरकारला काय सिद्ध करायचे आहे?.......

  • डॉ. संध्या शेलार
  • Sun , 28 May 2017
  • 2 Comments
  • 4 Like

स्त्रीभ्रूणहत्या रोखणं खरंच कठीण आहे काय?

प्रत्येक डॉक्टरनं जर ठरवलं की, मी स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही तर हे रोखणं अवघड आहे काय? डॉक्टरांची इच्छाशक्ती नक्कीच हे रोखू शकेल. अशा स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांना जर संपूर्ण डॉक्टर असोसिएशन्सनी समज दिली तर हे थांबणार नाही का? प्रबळ इच्छाशक्ती आणि सामाजिक प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता आवश्यक आहे. शिकलेली मुलगीही स्त्रीभ्रूणहत्येच्या गुन्ह्यात गोवली जाते, यासारखी शोकांतिका नाही!.......

  • डॉ. संध्या शेलार
  • Wed , 08 March 2017
  • 4 Comments
  • 4 Like

मानसिकतेपक्षा केवळ ‘टायर’ बदलणारे भारतीय लोक...

निवडणुकीचे पडघम गावागावाच्या कानाकोपऱ्यात वाजू लागले. पक्षाचे उमेदवार जाहीर होऊ लागले आणि ते मतदारराजाच्या दारात जाऊन आपले जोडे झिजवू लागले. विनम्र होऊन, हात जोडून आपली ओळख सांगत मतदारराजाच्या मोठेपणाबद्दल तोंडभरून बोलू लागले. मतदारही या गोडगोड बोलण्यानं हुरळू लागला. त्यांनी दिलेल्या साड्या, भेटवस्तू पैसे घेऊ लागला. मतदार, कार्यकर्ता, त्यापेक्षा मोठा कार्यकर्ता यांचे रेट राजरोस चर्चेचा विषय होत राहिला........

  • डॉ. संध्या शेलार
  • Fri , 17 February 2017
  • 1 Comments
  • 4 Like

शब्द आहेत त्याच्याजवळ वाचा नाही आणि वाचा आहे, त्याच्याकडे इच्छा नाही!

दारूबंदीची चळवळ भली मोठी आहे, परंतु राजकीय, सामाजिक निष्क्रियतेने त्या चळवळीला पोकळ करून टाकले आहे! कुणाला मताचे राजकारण बोलू देत नाही, तर कुणाला स्नेहाचे संबंध बोलू देत नाहीत. बोलायचे, आवाज उठवायचा तर कुणाला जिवाच्या सुरक्षिततेची हमी वाटत नाही, तर ‘या नशेचा प्रादुर्भाव आपल्या घरापर्यंत नाही ना, मग कशाला त्यात पडा’, ही मानसिकता कुणाला याबद्दल बोलण्यापासून परावृत्त करते........

  • डॉ. संध्या शेलार
  • Tue , 20 December 2016
  • 1 Comments
  • 3 Like

सौभाग्यवती मराठा स्त्री

स्त्रीची अस्मिता जागृत झाली, तरी ‘कुलीन’ या नावाखाली घरातली इतर मंडळी काही गोष्टी दडपण्याचा प्रयत्न करतात आणि ती मुलगी विफल अवस्थेत सारं मान्य करत आतल्या आत कुढत जगते. हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त भयावह असल्याचं वैद्यकीय सेवा देताना मला जाणवतं. कारण शिक्षणाने मिळालेली समज आणि व्यवहारात मिळणारी अवहेलना याचा मेळ घालताना आजची ही तरुणी मानसिक रुग्ण होते आहे. या प्रश्नाचं प्रमाण कमी असलं, तरी हा प्रश्न गहिरा आहे. .......

  • डॉ. संध्या शेलार
  • Sat , 05 November 2016
  • 0 Comments
  • 1 Like

‘ताम्रपट’ आणि मराठा स्त्रिया

विधवा मराठा स्त्रियांचा प्रश्न कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी ‘ताम्रपट’मध्ये यशस्वीपणे चित्रित केला आहे. हे चित्रण आहे १९७९ च्या आधीचं, मात्र आज २०१६ मध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती आढळत नाही. एखाद्या मराठा कुटुंबातील स्त्री भर तारुण्यात विधवा झाल्यावर होणारी तिची अवहेलना, विटंबना आजही तशीच आहे. स्त्री शिक्षित झाली परंतु ती सरंजामशाहीच्या बेड्या तोडू शकली नाही. मूलतः अशा अनेक शोषित महिला आपण शोषित आहोत हेच मा.......

  • डॉ. संध्या शेलार
  • Sat , 22 October 2016
  • 0 Comments
  • 0 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.