• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

भारतीय समाजातील बंधुतेच्या भावनेची उणीव भरून काढली पाहिजे. भारतीय संविधानाचाही हाच आपल्यासाठी सांगावा आहे

भारतीय समाजात दोन गोष्टींची उणीव आहे, हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे, त्या दोन गोष्टी म्हणजे समता आणि बंधुत्व. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वत्रयीचा आपल्याला एकत्रितच विचार करावा लागतो. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. आणि बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य व समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार .......

  • सुभाष वारे
  • Thu , 05 January 2023
  • 0 Comments
  • 1 Like

‘स्वातंत्र्या’ची पंचाहत्तरी आणि बाबासाहेबांचा ‘तो’ इशारा…

आज किमान संविधानाचा आपल्याला आधार आहे. बाबासाहेबांचा इशारा खरा ठरला तर संविधानाचाही आधार उरणार नाही. जातदांडगे, धनदांडगे आणि धर्माचे ठेकेदार यांना तेच हवं आहे. ज्या संविधानानं त्यांचे विशेषाधिकार हिरावून घेतले, ते संविधान तोडण्यानेच त्यांचे हितसंबंध पुन्हा सुरक्षित होणार आहेत, याची त्यांना जाणीव आहे. प्रश्न आहे तुमचा, माझा आणि अशाच लाखो-हजारोंचा… ज्यांना सन्मानानं जगण्यासाठी संविधान हाच फक्त आधार आहे.......

  • सुभाष वारे
  • Mon , 16 August 2021
  • 0 Comments
  • 1 Like

बाबासाहेबांच्या अंतर्बाह्य लोकशाहीवादी आणि समन्यायी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आपल्याला भारतीय राज्यघटनेत निश्चितपणे सापडेल!

सर्व भारतीयांच्या हिताचा विचार करणाऱ्या बाबासाहेबांना एका मर्यादित ओळखीत अडकवण्याचे काम आपण कुणीही करू नये. तथाकथित सवर्ण जातीत जन्माला आलेल्यांनी बाबासाहेबांचे व्यापक विचार आणि कर्तृत्व खुलेपणाने स्वीकारावे आणि दुसऱ्या बाजूला ‘बाबासाहेब फक्त आमचेच’ असे म्हणत बाबासाहेबांना एका विशिष्ट समाजाच्या मर्यादेत अडकवण्याचा प्रयत्नही कुणी करू नये.......

  • सुभाष वारे
  • Fri , 06 December 2019
  • 1 Comments
  • 4 Like

सय्यदभाई : अस्सल कार्यकर्ता, उत्कृष्ट संघटक

सय्यदभाईंच्या वैचारिक विरोधकांनीही अनेक वेळा स्वत:च्या बहिणीच्या, मुलीच्या तलाकचा प्रश्न सोडवण्यासाठी सय्यदभाईंची मदत घेतली आहे. प्रश्नाशी बांधीलकी असल्याने सय्यदभाई त्यांना मदत करतात, पण त्यांच्या दुटप्पी वागण्याचा त्यांना फार राग येतो. असाच राग त्यांना येतो समाजातील मान्यवरांच्या ढोंगीपणाचा. अशांविषयी सय्यदभाई जेव्हा संतापून बोलतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याची नसननस फुलून येते.......

  • सुभाष वारे
  • Wed , 04 September 2019
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.