• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

अफगणिस्तान हा लळा लावणारा देश आहे. तिथून निघताना पाऊल जड झाले...

कुठलेही राष्ट्र जनतेच्या आत्मबळावर बनते, शस्त्रबळावर नाही. महात्मा गांधींचे मोठेपण पुन्हा एकदा लक्षात आले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भारतीय जनतेच्या हातात शस्त्रे येऊ दिली नाहीत. कायम अहिंसेचा पुरस्कार केला. आज भारत जो काही आहे तो त्यामुळे. कदाचित ही गोष्ट त्या लहानखुर्‍या हजारा मुलींना कळली आहे. उद्या ती पख्तून मुलींनाही कळेल. त्या मुली देशाची सूत्रे आपल्या हातात घेईपर्यंत अफगाणिस्तानला वाट बघावी लागेल.......

  • मिलिंद बोकील
  • Fri , 27 August 2021
  • 0 Comments
  • 1 Like

भारतमातेने जेवू घातले त्याची गोष्ट

भारतमातेची व्याख्या आपण अशी करतो की, भारत हीच माता. हे काही प्रमाणात खरे असेल. देश हीच माता. पण खरे तर ते उलट आहे. माता म्हणजेच भारत. त्या ज्या सगळ्या आमच्या माता आहेत- कुणी नवरा असलेल्या, कुणी नसलेल्या, कुणी मुलाबाळांतल्या, कुणी एकट्या, कुणी घरातल्या, कुणी घर सोडलेल्या- त्या म्हणजेच भारत. देश म्हणजे माता असेल; पण खरं तर जे मातृतत्त्व आहे, ते म्हणजेच देश!.......

  • मिलिंद बोकील
  • Thu , 18 October 2018
  • 1 Comments
  • 2 Like

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश लडिवाळ महापुरुष होते. त्यांच्या कडेवर बसून आपण भावी जग पाहू या!

गांधींमुळे हे समजलं की, के‌वळ राजकारणच नाही तर कोणतीही गोष्ट ही आपण प्रेमानंच केली पाहिजे. प्रेम असलं की मन आपोआप निर्वैर होतं; त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. विनोबांकडून हे कळलं की, आपलं चित्त शांत असलं पाहिजे आणि जगातल्या सगळ्या घडामोडींकडे आपण समत्व भावानंच पाहिलं पाहिजे. जेपींकडून ही शिकवण मिळाली की, आपण कधीही सत्तेची आणि सत्ताधीशांची तळी उचलता कामा नये.......

  • मिलिंद बोकील
  • Fri , 07 September 2018
  • 0 Comments
  • 3 Like

‘कहाणी पाचगावची’ ही फक्त एका गावाची गोष्ट नाही...

‘कहाणी पाचगावची’ हे आधुनिक राज्यशास्त्र आहे. ‘स्वराज्य’ ही काही जुनाट संकल्पना नाही. ती खरे तर अति-आधुनिक संकल्पना आहे. शहरातले मध्यमवर्गीय लोक या संकल्पनेला पूर्ण पारखे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व कळत नाही. खरं तर ७३व्या आणि ७४व्या घटनादुरुस्तीचा हाच उद्देश आहे, पण आपण तो प्रत्यक्षात आणलेला नाही. प्रतिनिधींच्या हातात सत्ता सोपवून आपण लोकशाहीचे विडंबन हताशपणे बघत बसलेलो आहोत.......

  • मिलिंद बोकील
  • Fri , 26 January 2018
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.