• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘आंतरजातीय विवाह समिती’च्या माध्यमातून राज्य सरकार ‘पालका’ची भूमिका बजावणार, म्हणजे हे सरकार सर्व नागरिकांचा ‘बाप’ बनू इच्छिते...

या सरकारने अशा विवाहांवर नजर ठेवणारी एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ती समिती आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाहांची देखरेख करणार आहे. या समितीच्या माध्यमातून सरकार पालकाची भूमिका बजावणार आहे. म्हणजेच हे सरकार सर्व नागरिकांचा ‘बाप’ बनू इच्छिते. आंतरजातीय वा आंतरधर्मिय विवाहांपूर्वी आणि विवाहानंतर ही नियोजित समिती त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.......

  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Sat , 25 February 2023
  • 0 Comments
  • 1 Like

एकटा माणूस झिरो असतो. सार्वजनिक जीवनात लोकसंग्रह ही खरी संपदा असते. त्याबाबतीत मी बऱ्यापैकी श्रीमंत आहे...

सुमारे एक लाख कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या सत्याग्रहात माझ्यासोबत अथवा माझ्या नेतृत्वाखाली तुरुंगात आले होते. कुणी एक दिवसासाठी तर कोणी १९ महिन्यांसाठी. हा संग्रह वाढत गेला. प्रवाही झाला. गंगोत्रीची गंगा बनली. जीवन आनंदाने भरून गेले. सार्वजनिक कार्यातील यशाचे हे साथीच खरे धनी आहेत. या प्रवाहातला मी एक थेंब आहे. क्रांती झाली नाही, उलट सध्या प्रतिक्रांतीचा जोर आहे. पुढची पिढी प्रतिक्रांतीवर मात करील अशी आशा आहे.......

  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Fri , 09 September 2022
  • 0 Comments
  • 1 Like

जॉर्जचे धोरण चुकले, पण त्याच्याइतका अफाट बुद्धीचा व परिश्रमाची तयारी असलेला दुसरा नेता मी पाहिलेला नाही!

एकेकाळी ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ म्हटल्या जाणाऱ्या, आपल्या एका हाकेवर मुंबई बंद पाडणाऱ्या जॉॅर्ज फर्नांडिस यांचं आज सकाळी दिल्लीमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांविषयीचा हा एक लेख... जॉर्जचे धोरण चुकले असे आपण म्हणू शकतो. पण त्यांच्याइतका अफाट बुद्धीचा व असीम परिश्रमाची तयारी असलेला दुसरा नेता मी पाहिलेला नाही. अशी माणसे समाजात वारंवार जन्माला येत नाहीत.......

  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Tue , 29 January 2019
  • 1 Comments
  • 2 Like

‘येरवडा विद्यापीठा’नं माझं जीवन घडवलं आणि बुद्धी शक्य तेवढी शुद्ध करण्यास साहाय्य केलं!

महात्मा गांधींची टिंगल, नथुरामचा उदोउदो, कॉ. लेनिनचे पुतळे उद्ध्वस्त करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भगवा रंग फासणे, ओबीसी व दलित नेत्यांना मंत्री करून त्यांच्या डोक्यात हिंदुत्ववाद घालणे, पैसा व सत्तेचा वापर करून अल्पमतात असतानाही गोवा, मेघालय इ. राज्यांत सरकार स्थापन करणे ही सर्व लक्षणे एकाधिकारशाहीची, फॅसिझमची व भूतकाळाकडे प्रवास करण्याची दिशा दाखवणारी आहेत.......

  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Fri , 10 August 2018
  • 0 Comments
  • 4 Like

भारतीय राष्ट्रवादाला सुरूंग

हिंदुत्ववाद्यांनी सामान्य जनतेमध्ये सामान्य भारतीय मुस्लिमांविरुद्ध विषारी प्रचार करून द्वेषाचा अग्नी पेटवून मशीद पाडली. हा फरक आहे. भूमिगत सशस्त्र अतिरेकी व परकी देशांच्या हुकुमाचे ताबेदार म्हणून भाजपा या विहिंपने मशीद पाडण्याचे कृत्य केले असते तर काश्मीर आणि अयोध्या एका पारड्यात तोलले गेले असते.......

  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Wed , 06 December 2017
  • 2 Comments
  • 4 Like

म. गांधी : अपप्रचार आणि गैरसमज

म. गांधींबद्दल भारतीय जनमानसात अनेक गैरसमज अद्यापही रूढ आहेत. त्यात काही प्रमाणात त्यांच्याविषयीच्या अपप्रचाराचा वाटा असला तरी ती पहिली पायरी झाली. अपप्रचारावर लोकांनी विश्वास ठेवला की, गैरसमज दृढ होतो. गांधींविषयीच्या अपप्रचारावर अनेक लोक विश्वास ठेवतात. गैरसमज नेहमीच अपुऱ्या, अर्धवट आणि एकेरी माहितीची शहानिशा न करता होतो. म. गांधींबद्दल नेमकं तेच होत आलेलं आहे. त्यांच्याविषयीच्या काही गैरसमजांचं निराकरण.......

  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Thu , 02 March 2017
  • 3 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.