• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

देवघरात पूजा करायची आणि प्रत्यक्षात मात्र महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहायचे, हा भंपकपणा आहे!

बलात्कार हा एका व्यक्तीवर होत असला तरी तो वैयक्तिक नव्हे तर सामाजिक गुन्हा आहे. बलात्काराच्या गुन्ह्याला आजूबाजूची सामाजिक परिस्थितीही तेवढीच कारणीभूत असते, पण आपले समाज वास्तव असे आहे की, एखाद्या स्त्रीवर जेव्हा बलात्कार होतो, तेव्हा तिची त्यात काय चूक असते, पण तरीही समाज तिला कायम खालच्या मानेने जगायला भाग पाडतो. हे बदलावे लागेल आणि समाजाने बलात्कार करणाऱ्या पुरुषांना खालच्या मानेने जगायला भाग पाडले पाहिजे.......

  • डॉ. दत्ताहरी होनराव
  • Mon , 09 December 2019
  • 0 Comments
  • 4 Like

‘कलम ३७०’ ही नेहरूंची घोडचूक नसून त्या काळात, परिस्थितीत घेतलेला तो अत्यंत योग्य निर्णय होता!

‘काश्मीर प्रश्न, कलम ३७० ही पंडित नेहरूंची घोडचूक’ म्हणणाऱ्यांनी आणि ‘सरदार पटेलांकडे हा विषय असता तर काश्मीर प्रश्नच निर्माण झाला नसता’ म्हणणाऱ्यांनी, हे समजून घेतले पाहिजे की, सरदार पटेलांकडे हा विषय राहिला असता तर काश्मीर भारतात राहिले नसते! काश्मीर भारतात आहे, तो पंडित जवाहरलाल नेहरूंमुळेच! कलम ३७० ही नेहरूंची चूक नसून त्या काळात, परिस्थितीत घेतलेला तो अत्यंत योग्य निर्णय होता.......

  • डॉ. दत्ताहरी होनराव
  • Wed , 21 August 2019
  • 2 Comments
  • 9 Like

नरहर कुरुंदकरांचा ‘सेक्युलॅरिझम’ समजून घेताना…

‘सेक्युलॅरिझम’ हा भारतीय राजकारणात अत्यंत महत्पदास पोहोचलेला विषय आहे. भारतातील प्रत्येक पक्ष आपण ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचं सांगतो. आपलीच धर्मनिरपेक्षता खरी व दुसऱ्यांची खोटी (सुडो) असे म्हणत धर्मनिरपेक्षतेबद्दल संभ्रम निर्माण करतो. धर्मनिरपेक्षतेच्या अर्थासंदर्भात ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या म्हणीप्रमाणे ‘व्यक्ती तितक्या व्याख्या’ अशा प्रकारचा गोंधळ निर्माण झाला आहे.......

  • डॉ. दत्ताहरी होनराव
  • Mon , 16 July 2018
  • 1 Comments
  • 8 Like

श्रेष्ठ नेमकं कोण? सर्वोच्च न्यायालय की, केंद्र सरकार? नाही, संविधान सर्वश्रेष्ठ आहे!

गत स्वातंत्र्य दिनी सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना विचारले होते - न्यायालयाची रिक्त पदे न भरता सुशासन कसे येईल? ते बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. तरीही शासनाची बेफिकिरी जात नसेल तर न्याययंत्रणा हतबल होणार नाही का? ‘नियंत्रण आणि संतुलन’ हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. संविधानानुसार सरकार वा न्यायालय कोणीही श्रेष्ठ नाही, तर संविधान सर्वश्रेष्ठ आहे.......

  • डॉ. दत्ताहरी होनराव
  • Mon , 28 May 2018
  • 2 Comments
  • 4 Like

अशा अज्ञानी, अमानवी कृत्यामुळे संपूर्ण लोकशाहीची परंपरा कलंकित होते!

मतं पटण्याचा आणि आदराचा संबंध नसतो. आदराचा संबंध त्या माणसानं केलेल्या कामाचं मोल पटण्याशी असतो. नेत्याची जात कोणती? एखाद्या जातीत जन्मले म्हणून राष्ट्रपुरुष त्या जातीची संपती होत नसतात. ते संपूर्ण राष्ट्राची संपत्ती असतात. शुद्र जातीय, पक्षीय द्वेषातून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची विटंबना हे लोकशाहीचं नाही तर झुंडशाहीचं लक्षण आहे. अशा अज्ञानी, अमानवी कृत्यामुळे संपूर्ण लोकशाहीची परंपरा कलंकित होते.......

  • डॉ. दत्ताहरी होनराव
  • Mon , 26 March 2018
  • 1 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.