आजचं सरकार नि:संशयपणे बड्या भांडवलदारांच्या हातात आहे, ही वस्तुस्थिती सरकारच्या धोरणांइतकीच त्यात सहभागी व्यक्तींकडं बघितल्यावरही स्पष्ट होते
दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं ‘संतापजनक निबंध’ हे निवडक लेखांचं पुस्तक नुकतंच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे. हे निबंध दुराग्रही बुद्धिजीवींना कदाचित संतापजनक वाटतील, पण महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांची वैध उत्तरं शोधू पाहणाऱ्यांच्या विचारप्रक्रियेला या पुस्तकातून भरपूर चालना मिळू शकते. या पुस्तकातील ‘भारतातील वर्गरचनेविषयी’ या दीर्घलेखाचा हा संपादित अंश.......