• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

सध्याच्या धार्मिकदृष्ट्या भडक, भळभळत्या वातावरणात ही कादंबरी महत्त्वाची ठरावी. ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी शुभेच्छा…

‘हुसेनभाईचा कुणी नाद न्हाय करायचा!’ ही युसुफ शेख यांची नवी कोरी कादंबरी नुकतीच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला ज्येष्ठ कथाकार सतीश तांबे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. कशी आहे ही कादंबरी? कादंबरी म्हणून कशी आहे? ग्रामीण भागातील हिंदू-मुस्लीम संबंधांबाबत काय सांगते? तिची भाषा कशी आहे? संपादित स्वरूपातली ही प्रस्तावना म्हणजे या सगळ्याचा आणि अजून बऱ्याच गोष्टींचा ‘ट्रेलर’.......

  • सतीश तांबे
  • Tue , 30 November 2021
  • 0 Comments
  • 1 Like

आज जी समकालीन कविता लिहिली जाते, त्यात षांतारामांची कविता बेमालूम मिसळून जाऊ शकते!

षांतारामांच्या कवितेमध्ये बेगडीपणाचा, कृतकपणाचा लवलेश नाही. याचं कारण असं की त्यांची कविता ही उत्स्फूर्त उदगारातून साकारते. त्यात घडवलेपणाचा भाग जवळपास नाहीच. त्यामुळेच त्यांची कविता ही झिलई लावलेली नाही. परिणामी त्यात सफाईदारपणा कमी जाणवतो खरा, पण त्यांच्या या कच्चेपणातच त्यांच्या कवितेचं सच्चेपण दडलेलं आहे.......

  • सतीश तांबे
  • Sat , 11 August 2018
  • 0 Comments
  • 2 Like

‘हळक्षज्ञ’चा श्रीगणेशा!

पठडीबाह्य विचार हे नेहमीच योग्य, उपयुक्त वा कामाचे असतात असं नाही. त्यामध्ये गफलतीही असू शकतात. मात्र विचारांच्या क्षेत्रात त्यांचा वापर हा अत्यंत आवश्यक असतो. तावून-सुलाखून घेतल्याशिवाय शुद्ध विचार निर्माण होणं असंभव असतं. विचारसंकोचाच्या काळात तर ‘हळक्षज्ञ’ विचारांची मोठीच गरज असते. चिकित्सा ही गोष्ट आपण यापुढे सांस्कृतिक क्षेत्रातून बादच करायची आहे का?.......

  • सतीश तांबे
  • Fri , 23 February 2018
  • 0 Comments
  • 1 Like

षांताराम पवार यांची कविता : चैत्रिक संवेदनशीलतेचा भाषिक उमाळा (पूर्वार्ध)

षांताराम हे आपल्या चैत्रिक संवेदनशीलतेतून आपल्या आसपासची जगरहाटी न्याहाळतात आणि त्यातील काही व्यवहार पाहून उमाळ्यानं त्यांच्या तोंडून जे भाषिक उदगार बाहेर पडतात त्यातून त्यांची कविता आकार घेते. यामुळेच त्यांच्या बऱ्याचशा कविता या आकारानं आटोपशीर असतात. क्वचित एखादी कविता भले तीन-चार पानांची असली तर शंकर महादेवनच्या सुप्रसिद्ध ब्रेथलेस गाण्यासारखे ते एकापुढे एक अथकपणे विराम न घेता ओळी लिहीत जातात.......

  • सतीश तांबे
  • Fri , 22 September 2017
  • 0 Comments
  • 2 Like

षांताराम पवार यांची कविता : चैत्रिक संवेदनशीलतेचा भाषिक उमाळा (उत्तरार्ध)

षांतारामांच्या कवितेचं आवर्जून दखल घ्यावी असं आणखी एक वैशिष्ट्य असं की, त्यामध्ये बेगडीपणाचा, कृतकपणाचा लवलेश नाही. षांतारामांची कविता ही मूलत: विधानांची कविता आहे, जिला आपण त्यांचा स्वच्छंद असं म्हणू शकतो! या कवितेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की, या कविता वाचताना त्यांचं वय जाणवत नाही. आज जी समकालीन कविता लिहिली जाते त्यात षांतारामांची कविता बेमालूम मिसळून जाऊ शकते.......

  • सतीश तांबे
  • Fri , 22 September 2017
  • 0 Comments
  • 1 Like

‘पहिली इनिंग’च्या भरपायीसाठी अन अंतिम निर्णयासाठी ‘सेकंड इनिंग’ अधिक कामाची ठरते

काळाची गरज म्हणून सध्या जरी क्रिकेट ५० ओवर्सवरून थेट २० ओवर्सवर आलं असलं आणि कसोटी सामन्यांची लोकप्रियता जरी ओसरू लागली असली तरी अद्यापही अस्सल क्रिकेट शौकिन कसोटी सामन्यांनाच अभिजात क्रिकेट मानतात आणि या अभिजात कसोटी क्रिकेटमध्ये ‘सेकंड इनिंग’ खूपच महत्त्वाची असते. कारण ‘पहिली इनिंग’ खेळताना जे काही कमी-जास्त झालेलं असतं तर त्याची भरपाईकरून अंतिम निर्णय ठरण्यासाठी ‘सेकंड इनिंग’ ही अधिक कामाची ठरते.......

  • सतीश तांबे
  • Fri , 11 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.