छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। : वाजपेयींच्या काही कविता
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • अटल बिहारी वाजपेयी (२५ डिसेंबर १९२४-१६ ऑगस्ट २०१८)
  • Thu , 16 August 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee मेरी इक्यावन कविताएँ Meri Ekyavan Kavitayen

अटल बिहारी वाजपेयी हे कवीही होते. त्यांनी संख्येनं कमी कविता लिहिल्या असल्या तरी त्या कवितांची चर्चा मात्र जास्त झाली. वाजपेयींच्या कविता या राष्ट्रभिमानी कवीच्या कविता आहेत. ‘मेरी इक्यावन कविताएँ’ या वाजपेयींच्या हिंदी कवितासंग्रहाचं प्रकाशन १३ ऑक्टोबर १९९५ रोजी नवी दिल्लीत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते झालं. या कवितांमधून वाजपेयींचं ज्वाजल्य देशप्रेम पाहायला मिळतं. तर या काही वाजपेयींच्या वाजपेयींच्याच आवाजात.

सुरुवातीला वाजपेयींच्या आयुष्याविषयी जाणून घेऊ.

कविता एक - एक नहीं दो  नाहीं करो बिसों समझोते, पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा

कविता दोन - आये जिस जिस की हिंमत हो

कविता तीन - अमर राग है

कविता चार - आज सिंधू में ज्वार उठा है

कविता पाच - हिंदु तन मन, हिंदु जीवन

मराठीतील प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांनी वाजपेयींच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचं शिल्प तयार केलं. त्यानिमित्तानं त्यांचा अनुभव

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......