कामसूत्र कार्टुन्स - एक ढळढळीत सत्यदर्शन!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास आगवणे
  • या लेखातील सर्व कार्टुन्स श्रीनिवास आगवणे यांची आहेत
  • Sat , 04 February 2017
  • व्यंगनामा श्रीनिवास आगवणे Shrinivas Agawane कामसूत्र Kama Sutra

 

भारतीय कलेतील माणसांचा शरीरशास्त्राचा अभ्यास करताना ‘कामसूत्र’ हा ग्रंथ पाहण्यात आला. खजुराहोच्या मंदिरातील प्रमाणबद्ध शिल्प व आकृत्या अचाट आणि फारच काल्पनिक वगैरे वाटल्या. त्यातून पांचट विनोद निर्माण होऊ शकतो, असं वाटून गेलं आणि ही मालिका तयार झाली.

२००१ साली केलेली ही मालिका बऱ्याच जणांना आवडली. सध्याचं वारं पाहता विनोदापेक्षा कुठल्यातरी गटाच्या भावना दुखवण्याचीच भीती वाटते. ही चित्रमालिका ‘प्रौढ’ व  ‘विनोदसाक्षर’ रसिकांसाठी आहे. भारतीय संस्कृतीचा आणि पांचट विनोदाचा उचित मान ठेवावा. आणि या मालिकेकडे खेळकर पद्धतीने पाहावं. सेक्सविषयी आपल्याकडे पूर्वापार अफाट, अचाट आणि अतर्क्य कल्पना असतात. त्या कल्पनांच्या निखळ फँटसी पातळीवरून विचार करताना ज्या गमतीजमती घडतात, हे दाखवण्याचा प्रयत्न या मालिकेत केला आहे.

चित्र क्रमांक १

चित्र क्रमांक २

चित्र क्रमांक ३

चित्र क्रमांक ४

चित्र क्रमांक ५

चित्र क्रमांक ६

चित्र क्रमांक ७

चित्र क्रमांक ८

चित्र क्रमांक ९

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......